Categories: देश

Modi cabinet : मोदी मंत्रिमंडळ स्थापनेनंतर राज्यांना मिळाला निधी

Share

उत्तर प्रदेशला मिळाले सर्वांधिक २५ हजार कोटी

नवी दिल्ली : मोदी ३.० सरकारच्या मंत्रिमंडळाच्या (Modi cabinet) स्थापनेनंतर १० जूनच्या संध्याकाळी विभागांची विभागणी करण्यात आली. अर्थ मंत्रालय पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांच्या वाट्याला आले आहे. विभागाच्या विभाजनानंतर लगेचच, वित्तमंत्र्यांनी निर्णय घेतला की जून २०२४ साठी कर वितरणाच्या नियमित वितरीत रकमेव्यतिरिक्त, अतिरिक्त हप्ता जारी केला जाईल. जो १ लाख ३९ हजार ७५० कोटी रुपये आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी राज्यांना जारी केलेल्या या रकमेसह, १० जून २०२४ पर्यंत राज्यांना एकूण २ लाख ७९ हजार ५०० कोटी रुपयांचे कर वाटप करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश (२५०६९ कोटी) राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ज्याला नवीन हप्त्यात सर्वाधिक कर वाटप झाले आहे. बिहार (१४०५६ कोटी) दुसऱ्या स्थानावर आणि मध्य प्रदेश (१०९७० कोटी) तिसऱ्या स्थानावर आहे. सर्वात कमी सिक्कीम (५४२ कोटी) आहे. महाराष्ट्राला ८८२८ कोटी रुपये मिळाले आहेत.

राज्यांच्या विकासावर कराचा हस्तांतरण खर्च केला जातो

वित्त आयोग देशातील सर्व राज्यांचा समान विकास सुनिश्चित करण्यासाठी निधीचे वितरण करतो. त्यासाठी एक सूत्र स्वीकारले जाते. यामध्ये वित्तीय क्षमता, वित्तीय शिस्त, राज्याची लोकसंख्या, राज्याचे क्षेत्रफळ विचारात घेतले जाते. त्यामुळे यूपी, एमपी, बिहार या राज्यांना जास्त पैसा मिळतो.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago