Spiritual: गुरूवारच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत, काय आहे धार्मिक महत्त्व

मुंबई: आपल्या जीवनात रंगांना विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात रंगांना आपल्या सुख-दुखा:शी जोडण्यात आले आहे. हिंदू धर्मात कोणत्या ना कोणत्या दिवसाला रंगाचा प्रयोग केला पाहिजे याचे वर्णन करण्यात आले आहे. ६ जूनला गुरूवार आहे. गुरूवारच्या दिवशी कोणता रंग प्रदान करणे शुभ असते हे जाणून घेऊया...


सर्वांनाच माहित आहे की गुरूवारचा दिवस विष्णूदेवाचा प्रिय दिवस आहे. गुरूवारचा दिवस हा श्री दत्तगुरूंचाही दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक शास्त्रात या दिवशी पिवळ्या रंगाचे महत्त्व अधिक सांगितले आहे.


पिवळ्या रंगाचे कपडे गुरूवारी घालणे शुभ मानले जाते. तसेच पिवळा, नारिंग, केशरी रंगही या दिवशी परिधान केला जाऊ शकतो.


जर तुम्हाला गुरूवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे जमत नसेल तर त्या दिवशी गुलाबी अथवा पिवळसर रंगाचे कपडे घाला.



पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचे फायदे


गुरूवारी पिवळा रंग घातल्याने ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते.


पिवळा रंग आनंदाचे प्रतीक मानला जातो.


पिवळ्या रंगाचे कपडे घातल्याने तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो.



गुरूवारी पिवळ्या रंगाच्या वस्तू करा दान


गुरूवारी पिवळ्या रंगाच्या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते.


या दिवशी गरजवंताना चणे अथवा चण्याची डाळ दान करा.

Comments
Add Comment

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.