Lok Sabha Election 2024: केरळमध्ये पहिल्यांदा कमळ फुलले , BJPने रचला इतिहास

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४ची मतमोजणी अखेरच्या टप्प्यात आली आहे. मतमोजणीच्या आकड्याने मात्र साऱ्याच पक्षांना हैराण केले आहे. यातच भाजपचे उमेदरवा सुरेश गोपी यांनी केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. यासोबतच इतिहासात पहिल्यांदा भाजपने केरळमध्ये आपले खाते खोलले आहे. या निवडणुकीत सुरेश गोपी यांनी आपले प्रतिस्पर्धी सीपीआयचे के व्ही एस सुनील कुमार यांना ७४,६८९ मतांनी हरवले.


निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश गोपी ४ लाख १२ हजार ३३८ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआयचे उमेदवार के व्ही एस सुनील कुमार यांना ३ लाख ३७ हजार ६५२ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचे के मुरलीधरन होते. त्यांना ३,२८,१२४ मते मिळाली.



२०२१मध्ये विधानसभा निवडणुकीत झाला होता सुरेश गोपी यांचा पराभव


त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीआधी सुरेश गोपी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यानंतर २०२१च्या राज्य विधानसभा निवडणुकीत हरले होते.

Comments
Add Comment

करूर दुर्घटना: विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख, जखमींना २ लाख मदत जाहीर

तामिळनाडूतील सभेतील चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू; राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणात

मध्य रेल्वे प्रशासनाची मोटरमनच्या मोबाईलवर करडी नजर

रेल्वेचे नियम, बंधनांविरोधात मोटरमनची नाराजी नवी दिल्ली : मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या

लैंगिक छळाच्या आरोपाखाली फरार असलेल्या स्वामी चैतन्यांनदला आग्रा येथून अटक

नवी दिल्ली: दिल्लीतील एका व्यवस्थापन संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली फरार असलेला

विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत ३९ लोकांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी, मुख्यमंत्र्‍यांनी जाहीर केली मदत

करूर, तामिळनाडू: प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या रॅलीत शनिवारी मोठी दुर्घटना घडली. करूरमध्ये आयोजित

विजयच्या प्रचारसभेत चेंगराचेंगरी, ३० पेक्षा जास्त मृत्यू

करूर : तामिळनाडूतील करूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. तामीळ सुपरस्टार आणि तमिळगा वेत्री

पंतप्रधान मोदींच्या हस्ते BSNLच्या स्वदेशी 4G सेवेचे लोकार्पण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘4G’