वयाच्या चाळिशीनंतर आहारात करा या फूड्सचा समावेश, राहाल तरूण

मुंबई: वयाची चाळिशी पार केल्यानंतर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊ लागते. या वयानंतर म्हातारपणाला सुरूवात होते.चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. हाडे कमजोर होतात. मात्र काही पदार्थांच्या सेवनाने तुम्ही चाळिशीतही तुमचे वय रोखू शकता.



टोमॅटोचा करा डाएटमध्ये समावेश


टोमॅटोमध्ये अँटीएजिंग गुण असतात. यातील लायकोपिन नावाचे तत्व त्वचेला यंग आणि हेल्दी ठेवण्यास मदत करतात. टोमॅटोचे सेवन केल्याने शरीरातील कोलेजनेसची प्रोसेस रोखतात आणि यामुळे स्किनवर ग्लो येतो.



माशांचे सेवन गरजेचे


तुम्हाला जर दीर्घकाळ तरूण राहायचे असेल तर माशांचे सेवन करणे गरजेचे आहे. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. जे शरीराच्या पेशींना एकत्र राखण्यास मदत करतात. सोबतच यातील प्रोटीन स्किनची त्वचा सुधारतात.



नट्सचाही समावेश आवश्यक


नट्समध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते. जे शरीराच्या पेशी रिपेअर करण्याचे काम करते. यात व्हिटामिन्स आणि पोषकतत्वे आढळतात जी त्वचेला तरूण ठेवण्याचे काम करतात.



दह्यामुळे स्किन ग्लो


दह्यामध्ये व्हिटामिन सी असते ज्यामुळे फोड, पिपल्सचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे सुजेपासून सुटका मिळते. यामुळे पिंपल्स लवकर बरे होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि