Bollywood: प्रत्येक सिनेमा सुपरहिट तरीही या अभिनेत्रीने अभिनयाला केले बाय बाय

  46

मुंबई: भारतीय सिने क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले करिअर अतिशय उंचीवर असताना अभिनयाला बाय बाय केले आहे. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे असिन आहे. जिने बॉलिवूडच नव्हे तर अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे.


असिनची सिने क्षेत्रातील सुरूवात मल्याळम सिनेमाने झाली होती. त्यानंतर तिने तेलुगु आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केले. अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केल्यानंतर तिला आमिर खानसह गजनी या हिंदी सिनेमात पदार्पणाची संधी मिळाली.


असिनने अक्षय कुमार, सलमान खान आणि अजय देवगण या अभिनेत्यांसोबतही सिनेमांमध्ये काम केले आहे.असिनने हिंदीमध्ये गजनी, लंडन ड्रीम्स, रेडी, हाऊसफुल्ल २, बोल बच्चन, खिलाडी ७८६, ऑल इज वेल या सिनेमांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे असिनचा प्रत्येक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट हिट ठरला होता.


मात्र अचानक करिअरमध्ये एका उंचीवर असताना अभिनेत्रीला बिझनेसमन राहुल शर्मासोबत प्रेम झाले. त्या व्यक्तीसाठी तिने आपल्या करिअरला अलविदा म्हटले आणि संसार सुरू केला.


असिन आता चित्रपटांपासून दर आहे ती आपल्या मुलीच्या देखभालीमध्ये व्यस्त आहे. ती ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर राहत आनंदाचे जीवन जगत आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल