तुमचा मोबाईल स्लो चार्ज होत आहे का? उन्हाळा तर नाहीये ना कारण...

मुंबई: तुमचा मोबाईल फोनही स्लो चार्ज होत आहे का? उन्हाळ्यात अनेकदा ही समस्या येते. दरम्यान, सर्व लोकांना याबाबत माहिती नसते. दरम्यान, यावेळेस भारतात मोठ्या प्रमाणात उन्हाळा जाणवत आहे. अनेक लोकांच्या मोबाईल फओनची चार्जिंग स्पीड कमी झाली आहे. काही फोनचा चार्जिंग स्पीड तर खूपच कमी झाला आहे.


एक स्मार्टफोन तेव्हाच चांगले काम करत असतो जेव्हा त्याच्या जवळपासचे तापमान सामान्य असते. जसे तापमान वाढू अथवा कमी होऊ लागते तसा फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. असेच काहीसे उन्हाळ्यात होते. बाहेरचे तापमान जेव्हा अधिक असते तेव्हा फोनवर ब्राउजिंग, कॅमेऱ्याचा वापर आणि गेम खेळल्यास हीट बाहेर निघते. यामुळे फोन खूप गरम होतो.


नवे फोन अधिक ब्राईट डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसरसोबत येतात यामुळे लवकर गरम होतात. फोन गरम होताच सिस्टीम याला कूल करायला लातो. अशातच परफॉर्मन्स कमी होतो.


अशातच काही फोन चार्ज होत नाही. नव्या फोन्समध्ये असे काही फीचर्स आहेत ज्यांच्यामुळे हीट रिलीज होते. अशातच फोनमध्ये लावलेले सेन्सॉर चार्जिंग स्लो करतात. अथवा बंद करतात. यामुळे फोन थंड होईल. जसे फोन नॉर्मल होतो. तसेच चार्जिंग आधीप्रमाणे काम करायला लागते.

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा