मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात राज्यातील बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या ११ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघातील मतदार केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. राज्यात सध्या ११ वाजेपर्यंत १८.१८ टक्के मतदान झाले असल्यामुळे पहिल्या २ टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
लातूर – २०.७४ टक्के
सांगली – १६.६१ टक्के
बारामती – १४.६४ टक्के
हातकणंगले – २०.७४ टक्के
कोल्हापूर -२३.७७ टक्के
माढा -१५ .११ टक्के
उस्मानाबाद -१७.०६ टक्के
रायगड -१७.१८ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के
सातारा -१८.९४ टक्के
सोलापूर -१५.६९ टक्के
चंदीगड- २७१- २०.५६ टक्के, कागल- २७३- २३.१८ टक्के, करवीर -२७५- ३१.९५ टक्के, कोल्हापूर उत्तर २७६- २३.२४ टक्के, कोल्हापूर दक्षिण २७४- २२.५५ टक्के, राधानगरी- २७२- २१.४९ टक्के
हातकणंगले- २७८ – २४.१२ टक्के, इचलकरंजी २७९ – २०.२६ टक्के, इस्लामपूर-२८३- २१.७० टक्के, शाहूवाडी- २७७- १७.१६ टक्के शिराळा- २८४- १९.७६ टक्के, शिरोळ – २८०- २१.१० टक्के
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…