Loksabha Election : राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८ टक्के मतदान; दोन टप्प्यांच्या तुलनेत यंदाच्या मतदानात वाढ

जाणून घ्या कोणत्या राज्यात किती टक्के मतदान


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात राज्यातील बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या ११ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघातील मतदार केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. राज्यात सध्या ११ वाजेपर्यंत १८.१८ टक्के मतदान झाले असल्यामुळे पहिल्या २ टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.



'या' मतदारसंघात ११ वाजेपर्यंत इतके टक्के मतदान


लातूर - २०.७४ टक्के
सांगली - १६.६१ टक्के
बारामती - १४.६४ टक्के
हातकणंगले - २०.७४ टक्के
कोल्हापूर -२३.७७ टक्के
माढा -१५ .११ टक्के
उस्मानाबाद -१७.०६ टक्के
रायगड -१७.१८ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के
सातारा -१८.९४ टक्के
सोलापूर -१५.६९ टक्के



कोल्हापूर मतदारसंघात ११ वाजेपर्यंत २३.७७ टक्के मतदान


चंदीगड- २७१- २०.५६ टक्के, कागल- २७३- २३.१८ टक्के, करवीर -२७५- ३१.९५ टक्के, कोल्हापूर उत्तर २७६- २३.२४ टक्के, कोल्हापूर दक्षिण २७४- २२.५५ टक्के, राधानगरी- २७२- २१.४९ टक्के



हातकणंगले मतदारसंघात ११वाजेपर्यंत २०.७४ टक्के मतदान


हातकणंगले- २७८ – २४.१२ टक्के, इचलकरंजी २७९ – २०.२६ टक्के, इस्लामपूर-२८३- २१.७० टक्के, शाहूवाडी- २७७- १७.१६ टक्के शिराळा- २८४- १९.७६ टक्के, शिरोळ – २८०- २१.१० टक्के

Comments
Add Comment

Rain Update : ठाणे जिल्ह्यासाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट; प्रशासन सज्ज, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी 'रेड अलर्ट' (Red Alert)

मुख्यमंत्र्यांनी पोलखोल करताच संजय राऊतांची जीभ घसरली, वाहिली शिव्यांची लाखोली; पहा नेमकं काय झालं?

भोXXXX सरकार कोणाचं आहे? हXXXX लोक आहेत, संजय राऊतांची जीभ घसरली मुंबई : उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र

पूरग्रस्तांसाठी दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत!

​पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिला आधार! लातूर : अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने

मराठवाड्यातील मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांचा आढावा; अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर राहण्याचे निर्देश

मुंबई : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने पुन्हा धुमाकू निर्देशळ घातला आहे. नद्या-नाले तुडुंब भरून

कर्जबाजारीपणामुळे पत्नीची विहिरीत उडी, दुसऱ्या दिवशी पतीनेही घेतला गळफास !

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका

Rain updates : राज्यात पावसाचा कहर कायम! मराठवाड्यावर अस्मानी संकट, पुढील दोन दिवस धोक्याचे; वाचा पावसाचे सर्व अपडेट्स

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार