Loksabha Election : राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८ टक्के मतदान; दोन टप्प्यांच्या तुलनेत यंदाच्या मतदानात वाढ

  65

जाणून घ्या कोणत्या राज्यात किती टक्के मतदान


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात राज्यातील बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या ११ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघातील मतदार केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. राज्यात सध्या ११ वाजेपर्यंत १८.१८ टक्के मतदान झाले असल्यामुळे पहिल्या २ टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.



'या' मतदारसंघात ११ वाजेपर्यंत इतके टक्के मतदान


लातूर - २०.७४ टक्के
सांगली - १६.६१ टक्के
बारामती - १४.६४ टक्के
हातकणंगले - २०.७४ टक्के
कोल्हापूर -२३.७७ टक्के
माढा -१५ .११ टक्के
उस्मानाबाद -१७.०६ टक्के
रायगड -१७.१८ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के
सातारा -१८.९४ टक्के
सोलापूर -१५.६९ टक्के



कोल्हापूर मतदारसंघात ११ वाजेपर्यंत २३.७७ टक्के मतदान


चंदीगड- २७१- २०.५६ टक्के, कागल- २७३- २३.१८ टक्के, करवीर -२७५- ३१.९५ टक्के, कोल्हापूर उत्तर २७६- २३.२४ टक्के, कोल्हापूर दक्षिण २७४- २२.५५ टक्के, राधानगरी- २७२- २१.४९ टक्के



हातकणंगले मतदारसंघात ११वाजेपर्यंत २०.७४ टक्के मतदान


हातकणंगले- २७८ – २४.१२ टक्के, इचलकरंजी २७९ – २०.२६ टक्के, इस्लामपूर-२८३- २१.७० टक्के, शाहूवाडी- २७७- १७.१६ टक्के शिराळा- २८४- १९.७६ टक्के, शिरोळ – २८०- २१.१० टक्के

Comments
Add Comment

लोणावळा : भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू

लोणावळा : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष ट्रेनचा 9 जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव ट्रेनला मुंबईत हिरवा झेंडा  मुंबई: महाराष्ट्र शासन आणि भारतीय

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

Wild Vegetables: पावसामुळे यंदा रानभाज्यांचे लवकर आगमन, ग्राहकांची मागणी

जिल्ह्यातील अनेक बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात  दिंडोरी:  सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर,

पुणे महापालिकेचे मिशन मूषक विनाश! नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल

महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’ पुणे: यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराच्या उच्छादानंतर