Shani: या ५ राशींवर नेहमी राहते शनिदेवाची कृपा, तुमची रास यात आहे का?

मुंबई: न्याय देवता शनी देव(shani dev) नेहमीच चिडलेले नसतात. ते कर्मानुसार लोकांना त्यांचे फळ देत असतात. आज जाणून घेऊया शनी देवाच्या प्रिय राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर सदैव त्यांची कृपा राहते.



वृषभ रास


वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. शुक्र आणि शनीचे संबंध चांगले आहेत. वृषभ राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा नेहमी राहते. यांची बिघडलेली कामे शनीदेव करतात. वृषभ राशीची लोक अनेकदा राजकारणाशी संबंधित असतात त्यांना यश लवकर मिळते.



तूळ रास


तूळ रास ही शनी देवाच्या प्रिय राशींपैकी एक आहे. या राशीच्या लोकांवर शनी देवाचा हात नेहमी असतो. कोणत्याही कठीण काळात शनी देव यांना मदत करतात.



मकर रास


मकर राशीचे स्वामी खुद्द शनी देव आहेत. या राशीचे लोक भरपूर मेहनती आणि एनर्जीने भरपूर असतात. जे काम एकदा मनात घेतले की ते पूर्ण करूनच सोडतात. यामुळे शनी देव अशा लोकांचा हात कधी सोडत नाहीत.



कुंभ रास


कुंभ राशीचे स्वामीही शनीदेव आहेत. त्यामुळे ते त्यांची साथ सोडत नाहीत. या राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहते. पैशाच्या तंगीमधूनही ते आपल्या प्रिय राशीच्या लोकांना बाहेर काढतात.



मीन रास


मीन राशीचे स्वामी गुरू आहे. गुरू देव आणि शनी देव यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. या राशीच्या लोकांवर शनी देव नेहमीच मेहरबान असतात. यामुळे त्यांना शनी देवाचा आशीर्वाद मिळतो.

Comments
Add Comment

मुरबाडच्या सरपंच डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताकदिनी दिल्लीत विशेष निमंत्रण

लोकसहभागातील विकासकामांची आणि प्रभावी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल मुरबाड : मुरबाड तालुक्यातील

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत भाजपचा शिवसेनेला धक्का!

सत्ता गेली; शिवसेनेचे मोठे नेते प्रवीण राऊत यांचे भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत बदलापूर : मुंबई महापालिकेसह

उल्हासनगर महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्तेसाठी 'सेटिंग'

वंचितचे नगरसेवक सुरक्षित स्थळी हलवले उल्हासनगर : महानगरपालिका निवडणुकीनंतर उल्हासनगरमध्ये सत्तेसाठी खऱ्या

भारताच्या मदतीने श्रीलंकेत तिसरा बेली ब्रिज पूर्ण

कँडी - नुवारा एलिया मार्ग खुला कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वाह’ वादळानंतर भारत सरकारकडून राबवण्यात येत

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा

भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद