६,४९९ रूपयांना मिळत आहे हा जबरदस्त फोन, १२ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि बरंच काही

मुंबई: जर तुम्हाला स्वस्तात जबरदस्त स्मार्टफोन(smartphone) खरेदी करायचा आहे तर आमच्याकडे एक चांगला पर्याय तुमच्यासाठी आहे. हा फोन ग्राहक ६५०० रूपयांपेक्षाही कमी डील्समध्ये खरेदी करू शकतात. या फोनमध्ये १३ एमपी ड्युअल कॅमेरा, १२ जीबी पर्यंत रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ओक्टाकोर प्रोसेसर आणि मोठी बॅटरी हे फीचर्स येतात. ही डील तुम्हाला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरही मिळत. आहे.


आम्ही बोलत आहोत itel A70 बद्दल. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर हा फोन 4GB + 128GB व्हेरिएंट ९९९९ रूपयांच्या जागी लिमिटेड डील अंतर्गत ६७९९ रूपयांना ऑफर केला जात आहे. सोबतच सर्व बँक कार्ड्सवर ३०० रूपयांचा इन्स्टंट डिस्काऊंटही दिला जात आहे. अशातच ग्राहक हा फोन ६,४९९ रूपयांच्या प्रभावी किंमतीलाही खरेदी करू शकतात. अशातच ग्राहक हा फोन ६४९९ रूपयांना खरेदी करू शकतात.


इतकंच नव्हे तर ग्राहकांना अॅमेझॉनवर एक्सचेंज ऑफरही दिला जात आहे. ग्राहक जुना फोन एक्सचेंज करून सूट मिळवण्याचा लाभ उचलू शकतात.



फोनचे स्पेसिफिकेशन


१२ जीबी रॅम
१२८ जीबी स्टोरेज
१३ एमपी कॅमेरा
६.५६ इंचाचा डिस्प्ले
८ एमपी फ्रंट कॅमेरा
५०००एमएएच बॅटरी
ओक्टाकोर प्रोसेसर

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.