Health Tips: प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यास होऊ शकते नुकसान

मुंबई: बराच वेळ एका जागी बसून काम करणारे तसेच धावपळीच्या जीवनशैलीदरम्यान लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा, एक्सरसाईज अथवा वॉक करणे पसंत करतात. दरम्यान, एका जागी बराच वेळ बसून काम करणे जितके नुकसानदायक असते तितकेच जास्त प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करणेही धोकादायक आहे.


प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यास जास्त वजन कमी होऊ लागते. यामुळे अनेक आरोग्याचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात.


जास्त व्यायाम केल्यास चिडचिडेपणा, तणाव, डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत जर त्या व्यक्तीला एक्सरसाईज करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर त्या व्यक्तीची चिडचिड होते.


अधिक व्यायाम केल्यास दुखापत होण्याची भीती असते. यामुळे मसल्स तसेच पेशींनाही नुकसान पोहोचू शकते. यामुळे मांसपेशी ताणल्या जाऊ शकतात.


अनेकदा बॉडी बनवण्याच्या चक्करमध्ये काहीजण स्टेरॉईड घेतात. यामुळे शरीरात अधिक नुकसान होते. ब्लड प्रेशर तसेच हृदयाचे आजार सतावतात.


आपल्या शरीराच्या क्षमतेच्या हिशोबाने व्यायाम करावा नाहीतर स्नायूंना दुखापत होऊ शकते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे