Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात! भरधाव बस पलटली

  141

१५ ते २० जण जखमी तर एकाची प्रकृती गंभीर


नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खासगी ट्रॅव्हल बस पुण्याहून नाशिकच्या दिशेने येत असताना पहाटे ६ च्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी तर एक प्रवासी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


सिन्नर-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला. ती बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली आहे. ट्रॅव्हल बस पुण्याहून नाशिकच्या दिशेने येत असताना समृद्धी महामार्गावरील ‘इंटरचेंज’ पॉइंटजवळ हा अपघात झाला. अपघातात १५ ते २० जण जखमी झाल्याचे वावी पोलिसांनी सांगितले. त्यापैकी चार-पाच प्रवाशी गंभीर जखमी आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे


वावी पोलिस व महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा सुरू आहे. तर जखमींना सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या