९,९९९ रूपयांना मिळत आहे Redmiचा जबरदस्त फोन, ८ जीबी रॅम

  305

मुंबई: शाओमीच्या(Xiomi) स्मार्टफोनला लोकांची मोठी पसंती असते. कंपनी प्रत्येक युजर्ससाठी विविध रेंजचे स्मार्टफोन्स सादर करत असते. दरम्यान, कंपनी परवडणारे फोन बनवण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. अशातच तुम्ही विचार करा की जर तुमचा फेव्हरिट फोन अधिकच स्वस्तात मिळत असेल तर...


आम्ही बोलत आहोत रेडमी 13Cवर मिळणाऱ्या ऑफरबद्दल. वेबसाईटवर हा फोन १३९९९ रूपयांच्या ऐवजी १०,९९९ रूपयांना खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय इफेक्टिव्ह किंमतीप्रमाणे हा फोन ९,९९९ रूपयांना खरेदी करू शकतो.



स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन


या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 600nits पीक ब्राईटनेससोबत 6.74-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच 1600 × 720 पिक्सेल रेझोल्यूशनसोबत येतो. कॅमेऱ्यामद्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सेल चा मॅक्रो कॅमेरा आणि डेप्थ सेन्सॉर म्हणून तिसरा कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी या फोनमद्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो.


यात ८ जीबी LPDDR4X रॅम आणि ८ जीबी व्हर्च्युअल रॅम आणि 256जीबी यूएफएस २.२ स्टोरेजसोबत MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.