९,९९९ रूपयांना मिळत आहे Redmiचा जबरदस्त फोन, ८ जीबी रॅम

मुंबई: शाओमीच्या(Xiomi) स्मार्टफोनला लोकांची मोठी पसंती असते. कंपनी प्रत्येक युजर्ससाठी विविध रेंजचे स्मार्टफोन्स सादर करत असते. दरम्यान, कंपनी परवडणारे फोन बनवण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. अशातच तुम्ही विचार करा की जर तुमचा फेव्हरिट फोन अधिकच स्वस्तात मिळत असेल तर...


आम्ही बोलत आहोत रेडमी 13Cवर मिळणाऱ्या ऑफरबद्दल. वेबसाईटवर हा फोन १३९९९ रूपयांच्या ऐवजी १०,९९९ रूपयांना खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय इफेक्टिव्ह किंमतीप्रमाणे हा फोन ९,९९९ रूपयांना खरेदी करू शकतो.



स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन


या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 600nits पीक ब्राईटनेससोबत 6.74-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच 1600 × 720 पिक्सेल रेझोल्यूशनसोबत येतो. कॅमेऱ्यामद्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सेल चा मॅक्रो कॅमेरा आणि डेप्थ सेन्सॉर म्हणून तिसरा कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी या फोनमद्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो.


यात ८ जीबी LPDDR4X रॅम आणि ८ जीबी व्हर्च्युअल रॅम आणि 256जीबी यूएफएस २.२ स्टोरेजसोबत MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले