Salt: शरीरातील मीठाच्या कमतरतेमुळे होऊ शकतो हा आजार

मुंबई: मीठ खाल्ल्याने शरीराला सोडियम मिळते. जर शरीरात सोडियमची कमतरता असेल तर अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते. शरीरात मीठाचे प्रमाण योग्य आहे की नाही? यासाठी टेस्टही असतात.

सोडियमची कमतरता असल्यास ही टेस्ट


सोडियम शरीराचे तापमान योग्य करण्यासोतच जेवण पचवण्याचेही काम करते. जर तुम्हाला तुमचे आरोग्य हेल्दी ठेवायचे असेल तर शरीरात सोडियमची पातळी व्यवस्थित असायला हवी. कारण याच्या कमतरतेमुळे अनेक आजार शरीरात प्रवेश करू शकतात.

शरीरात सोडियमचे प्रमाण योग्य आहे की नाही यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करतात. रक्ताच्या तपासणीने सहज समजते की शरीरात सोडियमचे प्रमाण किती आहे.

सीरम सोडियम टेस्ट


ही एक प्रकारची रक्त तपासणी आहे ज्याच्या मदतीने सोडियमची पातळी तपासता येते. शरीरात कोणता आजार आहे हे या तपासणीवरून समजते.

टॉयलेटमध्ये सोडियम टेस्ट


यात शौचाची तपासणी केली जाते की रक्तामध्ये सोडियमचे प्रमाण किती आहे.

प्रोसीजर टेस्ट


जेव्हा डॉक्टरांना वाटते की किडनीशी संबंधित आजार अथवा इन्फेक्शन आहे तेव्हा ही टेस्ट केली जाते. यामुळे आजाराचा तपास करता येतो.
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे