Salt: शरीरातील मीठाच्या कमतरतेमुळे होऊ शकतो हा आजार

मुंबई: मीठ खाल्ल्याने शरीराला सोडियम मिळते. जर शरीरात सोडियमची कमतरता असेल तर अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते. शरीरात मीठाचे प्रमाण योग्य आहे की नाही? यासाठी टेस्टही असतात.

सोडियमची कमतरता असल्यास ही टेस्ट


सोडियम शरीराचे तापमान योग्य करण्यासोतच जेवण पचवण्याचेही काम करते. जर तुम्हाला तुमचे आरोग्य हेल्दी ठेवायचे असेल तर शरीरात सोडियमची पातळी व्यवस्थित असायला हवी. कारण याच्या कमतरतेमुळे अनेक आजार शरीरात प्रवेश करू शकतात.

शरीरात सोडियमचे प्रमाण योग्य आहे की नाही यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करतात. रक्ताच्या तपासणीने सहज समजते की शरीरात सोडियमचे प्रमाण किती आहे.

सीरम सोडियम टेस्ट


ही एक प्रकारची रक्त तपासणी आहे ज्याच्या मदतीने सोडियमची पातळी तपासता येते. शरीरात कोणता आजार आहे हे या तपासणीवरून समजते.

टॉयलेटमध्ये सोडियम टेस्ट


यात शौचाची तपासणी केली जाते की रक्तामध्ये सोडियमचे प्रमाण किती आहे.

प्रोसीजर टेस्ट


जेव्हा डॉक्टरांना वाटते की किडनीशी संबंधित आजार अथवा इन्फेक्शन आहे तेव्हा ही टेस्ट केली जाते. यामुळे आजाराचा तपास करता येतो.
Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे