भाजपाच्या सहा याद्या जाहीर; ४०५ उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या सहा याद्या जाहीर केल्या आहेत. या याद्यांमधून भाजपाने ४०५ उमेदवारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील २३ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाने २०१९ मध्ये लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ पैकी २५ जागा लढवल्या आणि २३ जिंकल्या होत्या. यंदा भाजपाने राज्यातील २३ उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यातल्या आणखी काही जागांवरील भाजपाच्या उमेदवारांची घोषणा गुरुवार २८ मार्च २०२४ रोजी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.



भाजपाची पहिली यादी १९५ उमेदवार
भाजपाची दुसरी यादी ७२ उमेदवार
भाजपाची तिसरी यादी ९ उमेदवार
भाजपाची चौथी यादी १५ उमेदवार
भाजपाची पाचवी यादी १११ उमेदवार
भाजपाची सहावी यादी ३ उमेदवार



भाजपाने पाचव्या यादीतून महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची घोषणा केली
भाजपाने दुसऱ्या यादीतून महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची घोषणा केली



भाजपाची सहावी यादी – तीन उमेदवारांची घोषणा


राजस्थान
करौली – धौलपूर – इंदूदेवी जाटव
दौसा – कन्हैयालाल मीणा


मणिपूर
इनर मणिपूर – थौनाओजम बसंतकुमार सिंह



भाजपाचे महाराष्ट्रातील उमेदवार
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते
सोलापूर – राम सातपुते
नंदुरबार – हिना गावित
धुळे – सुभाष भामरे
जळगाव – स्मिता वाघ
रावेर – रक्षा खडसे
अकोला – अनुप धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
नांदेड – प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना – रावसाहेब दानवे पाटील
दिंडोरी – भारती पवार
भिवंडी – कपिल पाटील
उत्तर मुंबई – पियुष गोयल
ईशान्य मुंबई – मिहीर कोटेचा
पुणे – मुरलीधर मोहोळ
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – पंकजा मुंडे
लातूर – सुधाकर श्रृंगारे
माढा – रणजीतसिंह नाईक निंबाळकर
सांगली – संजय पाटील

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च