Dry Fruits: सकाळी, दुपारी की संध्याकाळी, कधी खावेत ड्रायफ्रुट्स?

मुंबई: चांगले आरोग्य हे प्रत्येकाला हवे असता. यासाठी लोक नानाविध प्रयोग करत असतात. जिमला जातात. फ्रुट्स खातात, ड्रायफ्रुट्सचे सेवन करतात. मात्र फार कमी लोक असतात जे स्वत:ला फिट ठेवतात. तुम्हालाही जर फिट राहायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.


तसे तर बाजारात अनेक प्रकारचे ज्यूस, पावडर, औषधे मिळतात ज्यांच्या सेवनाने तुम्ही फिट राहाल असा दावा केला जातो. मात्र अनेकदा हे आरोग्यासाठी हानिकारक असते. आता तुम्ही घरातच राहून आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने तुमच्या शरीरास आवश्यक ती पोषकतत्वे मिळतात. यांचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरते.



हृदयाशी संबंधित समस्या होतात कमी


ड्रायफ्रुट्स व्हिटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबरने भरपूर असतात. यांच्या नियमित सेवनाने शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारते. ड्रायफ्रुट्समध्ये उर्जा असते ज्यामुळे दिवसभर एनर्जी तसेच ताकद मिळते. काही ड्रायफ्रुट्स विशेषकरून बदामामध्ये व्हिटामिन ई, फायबर आणि फॉलेटिक अॅसिड असते जे हृदयाशी संबंधित समस्या कमी करते. याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.



असे करा सेवनl


ड्रायफ्रुट्सचे सेवन करण्यासाठी चांगली वेळ ही सकाळी मानली जाते. उष्ण प्रकृती असलेले ड्रायफ्रुट्स हे पाण्यात भिजवून त्याची साले काढून खावीत. आरोग्य तज्ञांच्या मते एक निोगी व्यक्ती १५ ते २५ ग्रॅम ड्रायफ्रुट्स दररोज खाऊ शकते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि