Airtel Plan: एक वर्षांपर्यंत रिचार्ज करावा लागणार नाही, सगळ्यात स्वस्त प्लान

मुंबई: एअरटेलच्या(airtel) पोर्टफोलिएमध्ये तुम्हाला रिचार्ज प्लानचे अनेक ऑप्शन मिळतात. कंपनी काही स्वस्त प्लान्सही ऑफर करते. अशाच एका प्लानबद्दल आम्ही बोलत आहोत.

किती आहे किंमत


आम्ही बोलत आहोत १७९९रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल. हा प्लान एक वर्षांसाठी म्हणजेच ३६५ दिवसांसाठी असतो. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण वर्षभर हा वापरता येणार.

कंपनीचा हा सगळ्यात स्वस्त लाँग टर्म प्लान आहे. यात युजर्सला३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला इतर फायदेही मिळतात.

एअरटेलच्या १७९९ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला संपूर्ण व्हॅलिडिटीसह २४ जीबी डेटा मिळतो. दरम्यान, तुम्ही अतिरिक्त डेटा खरेदी करू शकतात.

युजर्सला अनलिमिटेड कॉल्स आणि ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी युज करू शकतो. दरम्यान एक दिवसांत ग्राहक केवळ १०० एसएमएस करू शकतात.

एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी अपोलो २४/७ circle चा तीन महिन्यांचा अॅक्सेस मिळत आहे.

याशिवाय युजर्सला फ्री हॅलो ट्यूनचा अॅक्सेस मिळतो. याच्या मदतीने एअरटेल युजर्स आपल्या नंबरवर हॅलो ट्यून सेट करू शकता.

यासोबतच कंपनी Wynk म्युझिकचाही फ्री अॅक्सेस देत आहे. या प्लॅटफॉर्मवर युजर्स म्युझिक, हॅलो ट्यून आणि पॉडकास्ट एन्जॉय करू शकतात.

यासाठी आहे हा प्लान


हा प्लान त्या युजर्ससाठी चांगला पर्याय आहे ज्यांना लाँग टर्मसाठी स्वस्त प्लान हवा आहे. जर तुम्हाला जास्त डेटा नको आहे त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे.
Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही