Rajya Sabha Elections : राज्यसभेसाठी भाजपकडून १४ उमेदवारांची यादी जाहीर

कोणाकोणाला मिळाली संधी?


नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुका (Rajya Sabha Elections ) २७ फेब्रुवारीला पार पडणार आहेत. देशभरातून राज्यसभेच्या ५६ जागांसाठी यावेळी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने १४ उमेदवारांची (BJP Candidates) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील सात, बिहारमधील दोन तर छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि प. बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.



कोणाकोणाला मिळाली संधी ?


उत्तर प्रदेश - डॉ. सुधांशू त्रिवेदी, आर. पी. एन. सिंह, साधना सिंह, तेजवीरसिंह चौधरी, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, नवीन जैन


बिहार - डॉ. धर्मशीला गुप्ता आणि डॉ. भीम सिंह


कर्नाटक - नारायण भांडगे


छत्तीसगड - देवेंद्र प्रताप सिंह


हरियाणा - सुभाष बराला


उत्तराखंड - महेंद्र भट


पश्चिम बंगाल - सामिक भट्टाचार्य


राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील सर्वाधिक दहा जागा असून त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी सहा जागांचा समावेश आहे

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च