Rajya Sabha Elections : राज्यसभेसाठी भाजपकडून १४ उमेदवारांची यादी जाहीर

कोणाकोणाला मिळाली संधी?


नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुका (Rajya Sabha Elections ) २७ फेब्रुवारीला पार पडणार आहेत. देशभरातून राज्यसभेच्या ५६ जागांसाठी यावेळी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने १४ उमेदवारांची (BJP Candidates) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील सात, बिहारमधील दोन तर छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि प. बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.



कोणाकोणाला मिळाली संधी ?


उत्तर प्रदेश - डॉ. सुधांशू त्रिवेदी, आर. पी. एन. सिंह, साधना सिंह, तेजवीरसिंह चौधरी, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, नवीन जैन


बिहार - डॉ. धर्मशीला गुप्ता आणि डॉ. भीम सिंह


कर्नाटक - नारायण भांडगे


छत्तीसगड - देवेंद्र प्रताप सिंह


हरियाणा - सुभाष बराला


उत्तराखंड - महेंद्र भट


पश्चिम बंगाल - सामिक भट्टाचार्य


राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील सर्वाधिक दहा जागा असून त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी सहा जागांचा समावेश आहे

Comments
Add Comment

दिल्ली स्फोट : दिल्ली स्फोटातील मुख्य आरोपी उमरच्या घरावर बुलडोझर! जम्मू-काश्मीर पोलिसांची धडक कारवाई

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी (सायंकाळी ७ वाजता) झालेल्या भीषण स्फोटामुळे देशात खळबळ उडाली

घटनादुरुस्तीमुळे लष्करप्रमुख असीम मुनीर पाकिस्तानात सर्वाधिक शक्तिशाली

तिन्ही सशस्त्र दलांचे संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती नवी दिल्ली  : पाकिस्तानच्या संसदेने २७ व्या

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

दहशतवाद्यांनी आखला होता ‘बाबरी’चा बदला घेण्याचा कट

६ डिसेंबरला ब्लास्ट करण्यासाठी एक-दोन नव्हे, तब्बल ३२ कारचा होणार होता वापर नवी दिल्ली : दिल्ली कार ब्लास्ट

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,