Pariksha Pe Charcha: परीक्षा पे चर्चा दरम्यान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला, रील्स बघण्यात वेळ घालवू का, भरपूर झोप घ्या

नवी दिल्ली: परीक्षा पे चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना अनेक मोलाचे सल्ले दिले. त्यांनी मुलांशी बातचीत केली. यावेळेस पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना रील्स बघण्यात वेळ घालवू नका असाल सल्ला दिला. ते म्हणाले, मुलांनो रील्स पाहण्यात आपला वेळ वाया घालवू नका. आपल्या अभ्यासावर लक्ष द्या. त्यांनी या वयात भोजन आणि झोपेचे संतुलन बनवणे गरजेचे असते. मुलांनी भरपूर झोप घेतली पाहिजे. केवळ मोबाईल नाही बघितला पाहिजे.


मोदी पुढे म्हणाले, अनेक लोक तासनतास मोबाईल बघत असतात. मुलांना सांगितले की मोबाईल पाहण्याची एक वेळ ठरवा. प्रत्येक वेळेस मोबाईल पाहणे गरजेचे नसते. याशिवाय आपला स्क्रीन टाईम ठरवा. नाहीतर घरच्यांना वाटेल की हा मित्रांसोबत आहे अथवा रील्स पाहत आहे.


मोबाईलला जशी रिचार्ज करण्याची गरज पडते. तसेच शरीरालाही रिचार्ज करावे लागते. ही शरीराची गरज आहे. ते मुलांना म्हणाले की, केवळ अभ्यास एके अभ्यासच करायचा नाही. खेळत तर खेळतच राहायचे नाही. असे नाही केले पाहिजे. जीवनात संतुलन बनवणे महत्त्वाचे असते. यासाठी स्वस्थ शरीर, स्वस्थ मन गरजेचे. कधी कधी सूर्यप्रकाशात बसून अभ्यास करा.



शिक्षकांकडे केले अपील


पंतप्रधान मोदींनी शिक्षकांनाही अपील केले.ते म्हणाले, शिक्षकांनी हे समजले पाहिजे की त्यांचे नाते केवळ अभ्यासक्रम अथवा विषयापर्यंतच असू नये. त्यांनी मुलांसोबत असे नाते बनवले पाहिजे यामुळे मुलांचा विश्वास कमावता येईल.

Comments
Add Comment

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड