Gujarat: वडोदरामध्ये तलावात विद्यार्थ्यांनी भरलेली बोट बुडाली, ६ जणांचा मृत्यू

वडोदरा: गुजरातच्या वडोदरा(vadodara) येथून मोठी बातमी समोर आली आहे. येथे हरणी तलावात एक बोट(boast accident) बुडाली. बोट बुडाल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये जवळच्या शाळेतील २७ विद्यार्थी होते. या सर्व विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट न घालताच बसवण्यात आले होते. फायर ब्रिगेडच्या टीम विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.



मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, बचावकार्य सुरू


बोट उलटल्याने झालेल्या दुर्घटनेबाबत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने विद्यार्थी बुडाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबातप्रती मी संवेदना व्यक्त करतो. परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो. बोटमधून प्रवास करणारे विद्यार्थ आणि शिक्षकांचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

Rajasthan factory blaze : राजस्थान हादरलं! अलवारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्याला भीषण आग; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू

अलवार : राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला

Narendra Modi: डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; भारताच्या मुक्त व्यापार करारामुळे उद्योगांना मोठा फायदा

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेतील पुढील मोठ्या बदलात खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

Weather check: देशातील 'या' सात राज्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशातील बहुतांश भागांमध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२०

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला आहे. भारताने

भोपाळमध्ये पत्नीने प्रेयसीला विकला पती, जुदाई सिनेमाची पुनरावृत्ती

भोपाळ : श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांचा जुदाई हा हिंदी सिनेमा ९० च्या दशकात प्रदर्शित झाला. या