Gujarat: वडोदरामध्ये तलावात विद्यार्थ्यांनी भरलेली बोट बुडाली, ६ जणांचा मृत्यू

वडोदरा: गुजरातच्या वडोदरा(vadodara) येथून मोठी बातमी समोर आली आहे. येथे हरणी तलावात एक बोट(boast accident) बुडाली. बोट बुडाल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये जवळच्या शाळेतील २७ विद्यार्थी होते. या सर्व विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट न घालताच बसवण्यात आले होते. फायर ब्रिगेडच्या टीम विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.



मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, बचावकार्य सुरू


बोट उलटल्याने झालेल्या दुर्घटनेबाबत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने विद्यार्थी बुडाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबातप्रती मी संवेदना व्यक्त करतो. परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो. बोटमधून प्रवास करणारे विद्यार्थ आणि शिक्षकांचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार