डोंबिवलीत बहुमजली इमारतीला भीषण आग, सहा मजले जळून खाक

  114

मुंबई: ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. डोंबिवलीमधील लोधा फेज २ खोना एस्ट्रेला टॉवरमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत इमारतीचे पाच ते सहा मजल्यांच्या गॅलरी जळून खाक झाल्या. आग लागल्यानंतर तेथे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य वेगात सुरू आहे.


शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतच लोक राहत होते. आग लागल्यानंतर तातडीने सर्व नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.


 


शॉट सर्किटने लागली आग


मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागती. आग इतकी भीषण होती की ती वेगाने वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. यात तुम्ही पाहू शकता की आगीचे लोळ इमारतीत दिसत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या