Smartphone: तुमच्या स्मार्टफोनला डब्बा बनवतात या ५ चुका

  176

मुंबई: अनेकजण केवळ छंद म्हणून सतत नवनवीन फोन घेत असतात. मात्र काही जण आपल्या चुकीमुळे आपला फोन वेळेच्या आधीच खराब करतात आणि त्यामुळे त्यांना नवीन फोन खरेदी करावा लागतो. यामुळे पैसेही खर्च होतात. फोन लवकर खराब होण्याचे तसेच त्याचा परफॉर्मन्स कमी होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा ५ चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन डब्बा बनू शकतो.



सॉफ्टवेअर अपडेट्सकडे दुर्लक्ष नको


जर तुम्ही तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आणि एप्स वेळेत अपडेट केले नाही तर याचा परिणाम फोनच्या कार्यक्षमतेवर होतो. सोबतच फोनमध्ये सुरक्षेचा धोका निर्माण होतो.



स्टोरेजला ओव्हरलोडपासून वाचवा


फोनची स्टोरेज साधारण फुल झाल्यासही याचा परफॉर्मन्स कमी होतो. फोन स्लो होतो. अशातच फोनमध्ये गरजेच्या नसलेल्या गोष्टी डिलीट करा.



जास्त एप्स इन्स्टॉल करू नका


जर फोनमध्ये गरजेपेक्षा जास्त एप्स असतील आणि बॅकग्राऊंडमध्ये असतील तर यामुळे फोन रिसोर्ज कंझ्युम करतो. सोबतच फोनच्या स्पीडवरही परिणाम होतो. अशातच ज्या एप्सचा वापर होत नाही ते डिलीट करा.



फोनची बॅटरी शून्यापर्यंत पोहोचवू नका


जर फोनची बॅटरी तुम्ही सतत शून्यापर्यंत पोहोचवली तर यामुळे प्रिमॅच्युअर बॅटरी डिग्रेडेशनचा धोका वाढतो. स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आर्यन बॅटरी २० ते ८० टक्केदरम्यान चार्जिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स देतात.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही