APY: मोदी सरकारच्या योजनेत ६ कोटी लोकांचा समावेश, मिळते ५००० पर्यंत पेन्शन

नवी दिल्ली: सरकारचा सामाजिक सुरक्षा प्रमुख कार्यक्रम अटल पेन्शन योजना म्हणजेच एपीवायअंतर्गत नोंदणीकृत लोकांची संख्या ६ कोटीहून अधिक झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत या योजनेत ७९ लाख लोकांनी नोंदणी केली. अर्थ मंत्रालायाने ही माहिती दिली.


अटल पेन्शन योजना ९ मे २०१५मध्ये लाँच करण्यात आली होती. या योजनेचा हेतू देशातील नागरिक खासकरून गरीब, वंचित तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर इनकमची सुविधा उपलब्ध करून देणे.



कोण करू शकते गुंतवणूक


१८-४० वर्षापर्यंतचे लोक यात गुंतवणूक करू शकतात. वयाच्या ६० वर्षानंतर त्या व्यक्तीच्या योगदानाच्या आधारावर १००० ते ५००० पर्यंत मासिक पेन्शनची गॅरंटी दिली जाते. तर सबस्क्रायबरचा मृत्यू होत असेल तर ही पेन्शनची रक्कम त्याच्या साथीदाराला दिली जाते.



दररोज ७ रूपयांची बचत देऊ शकते महिन्याला ५००० पेन्शन


जर एखादी व्यक्ती १८ वर्षांची आहे आणि तिला वयाच्या ६०नंतर ५००० रूपयांची पेन्शन मिळवायची आहे तर त्या व्यक्तीला दर महिन्याला २१० रूपये जमा करावे लागतील.

Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी