Election Results: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू, पाहा कोणाचे बनणार सरकार

नवी दिल्ली: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कोणाचे सरकार बनणार. कोणाच्या माथ्यावर सत्तेचा ताज येणार आणि कोणाच्या झोळीत पराभव पडणार याचा निर्णय आज होणार आहे. या चार राज्यांमध्ये मतमोजणी(counting) सुरू झाली आहे.


काँग्रेस आणि भाजपमध्ये यादरम्यान जोरदार टक्कर दिसत आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर दिसत आहे तर तेलंगणामध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळू शकतो.


पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने या पाच राज्यांच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. मिझोरम निवडणुकीची मतमोजणी सोमवारी ४ डिसेंबरला होणार आहे.


मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागा आहेत. येथे बहुमतासाठी ११६ जागा मिळणे गरजेचे आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा ४६ जागांसाठी आहे. राजस्थानात विधानसभेच्या २०० जागा आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार बनवण्यासाठी येथे १०१ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागा आहेत येथे बहुमताचा आकडा ११० आहे. मिझोरममध्ये विधानसभेच्या ४० जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा २१ आहे.

Comments
Add Comment

Indian Student in America: कॅलिफोर्नियामध्ये बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांनी सापडला

बंगळुरू: अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक