Election Results: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू, पाहा कोणाचे बनणार सरकार

  69

नवी दिल्ली: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कोणाचे सरकार बनणार. कोणाच्या माथ्यावर सत्तेचा ताज येणार आणि कोणाच्या झोळीत पराभव पडणार याचा निर्णय आज होणार आहे. या चार राज्यांमध्ये मतमोजणी(counting) सुरू झाली आहे.


काँग्रेस आणि भाजपमध्ये यादरम्यान जोरदार टक्कर दिसत आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर दिसत आहे तर तेलंगणामध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळू शकतो.


पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने या पाच राज्यांच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. मिझोरम निवडणुकीची मतमोजणी सोमवारी ४ डिसेंबरला होणार आहे.


मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागा आहेत. येथे बहुमतासाठी ११६ जागा मिळणे गरजेचे आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा ४६ जागांसाठी आहे. राजस्थानात विधानसभेच्या २०० जागा आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार बनवण्यासाठी येथे १०१ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागा आहेत येथे बहुमताचा आकडा ११० आहे. मिझोरममध्ये विधानसभेच्या ४० जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा २१ आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके