Mizoram Election Result: मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली

नवी दिल्ली: मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी १ डिसेंबरला सांगितले की रविवार ३ डिसेंबरच्या ऐवजी सोमवारी ४ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.


निवडणूक आयोगाने सांगितले, मिझोरमच्या लोकांसाठी रविवारचे विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. तारीख बदलण्याबाबत अनेक लोकांनी आम्हाला सांगितले होते. मिझोरमच्या ४० जागांसाठी मतदान ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते.





तीन डिसेंबरला रविवार आहे. रविवारच्या दिवशी ख्रिश्चन धर्मातील लोक चर्चला जातात. याच कारणामुळे तारखेत बदल करण्यात आला आहे. या राज्यात ७८ टक्के जनता ख्रिश्चन समाजाची आहे. लोकांची मागणी होती की निकालाच्या तारखेत बदल करण्यात यावा. याआधी मिझोरममध्ये झालेल्या निवडणुकीचा निकालही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्याच दिवशी ३ डिसेंबरला लागणार होता.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च