अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्यात भारताची अत्यंत निराशाजनक कामगिरी सुरु आहे. एकमेव आशा असलेल्या सूर्याकुमार यादवनेही निराशाच केली आहे. २८ चेंडूंमध्ये अवघ्या १८ धावांवर तो बाद झाला. भारताचा स्कोअर ९ बाद २२६ धावा राहिला.
भारताच्या अगदी काही वेळातच पटापट विकेट्स पडल्या. दमदार सुरुवात केलेला भारत नंतर मात्र संथ खेळायला लागला आणि चाहत्यांच्या पदरी चांगलीच निराशा पडली आहे. भारताचा पहिला फलंदाजी करण्याचा डाव काहीसा फसला आहे. आता भारताच्या गोलंदाजांनी काही जादू केली तरच भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा ठेवता येऊ शकतील.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…