IND Vs AUS WC Finale : पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाची दुसरी तर सातव्या षटकात तिसरी विकेट!

बुमराहची चमकदार कामगिरी... भारताकडून हळूहळू वाढतायत आशा


अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात भारताने दिलेले २४१ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया सहज पूर्ण करु शकेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे भारताच्या गोलदाजांना पटापट विकेट्स काढणे अत्यंत गरजेचे आहे.


भारताने हळूहळू आपली चमकदार कामगिरी दाखवयला सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. मिचेल मार्श १५ चेंडूंत १५ धावा काढून बाद झाला. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यानंतर स्टिव्ह स्मिथला बुमराहने अवघ्या चार धावांवर बाद केले.


असं असलं तरी ऑस्ट्रेलिया तुफान फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे. पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २ बाद ४१ धावा होता. तर सातव्या षटकात ऑस्ट्रेलिया २ बाद ४७ धावांवर राहिला.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च