IND Vs AUS WC Finale : पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाची दुसरी तर सातव्या षटकात तिसरी विकेट!

बुमराहची चमकदार कामगिरी... भारताकडून हळूहळू वाढतायत आशा


अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात भारताने दिलेले २४१ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया सहज पूर्ण करु शकेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे भारताच्या गोलदाजांना पटापट विकेट्स काढणे अत्यंत गरजेचे आहे.


भारताने हळूहळू आपली चमकदार कामगिरी दाखवयला सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. मिचेल मार्श १५ चेंडूंत १५ धावा काढून बाद झाला. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यानंतर स्टिव्ह स्मिथला बुमराहने अवघ्या चार धावांवर बाद केले.


असं असलं तरी ऑस्ट्रेलिया तुफान फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे. पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २ बाद ४१ धावा होता. तर सातव्या षटकात ऑस्ट्रेलिया २ बाद ४७ धावांवर राहिला.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने