IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस; भारताला दिली फलंदाजी

रोहित, शुभमनच्या फटकेबाजीला सुरुवात; रोहितचे दोन चौकार


अहमदाबाद : आज क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) सगळ्यांत मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या इच्छेप्रमाणे प्रथम फलंदाजी करण्याचीच संधी भारताला मिळाली आहे.


भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubhman Gill) सध्या मैदानात उतरले आहेत. तुफान फटकेबाजीला सुरुवात करत त्यांनी प्रचंड धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला द्यायचे ठरवले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाही तितक्याच ताकदीनेफिल्डंग करत आहे. रोहित शर्माने होत असलेले दोन चौकार ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी अडवले. मात्र, पुढच्या दोन चेंडूंवर शानदार खेळी करत रोहितने दोन चौकार ठाकले आहेत. दोन ओव्हर्समध्ये भारताने १३ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन