IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस; भारताला दिली फलंदाजी

रोहित, शुभमनच्या फटकेबाजीला सुरुवात; रोहितचे दोन चौकार


अहमदाबाद : आज क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) सगळ्यांत मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या इच्छेप्रमाणे प्रथम फलंदाजी करण्याचीच संधी भारताला मिळाली आहे.


भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubhman Gill) सध्या मैदानात उतरले आहेत. तुफान फटकेबाजीला सुरुवात करत त्यांनी प्रचंड धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला द्यायचे ठरवले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाही तितक्याच ताकदीनेफिल्डंग करत आहे. रोहित शर्माने होत असलेले दोन चौकार ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी अडवले. मात्र, पुढच्या दोन चेंडूंवर शानदार खेळी करत रोहितने दोन चौकार ठाकले आहेत. दोन ओव्हर्समध्ये भारताने १३ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट