IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस; भारताला दिली फलंदाजी

रोहित, शुभमनच्या फटकेबाजीला सुरुवात; रोहितचे दोन चौकार


अहमदाबाद : आज क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) सगळ्यांत मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या इच्छेप्रमाणे प्रथम फलंदाजी करण्याचीच संधी भारताला मिळाली आहे.


भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubhman Gill) सध्या मैदानात उतरले आहेत. तुफान फटकेबाजीला सुरुवात करत त्यांनी प्रचंड धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला द्यायचे ठरवले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाही तितक्याच ताकदीनेफिल्डंग करत आहे. रोहित शर्माने होत असलेले दोन चौकार ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी अडवले. मात्र, पुढच्या दोन चेंडूंवर शानदार खेळी करत रोहितने दोन चौकार ठाकले आहेत. दोन ओव्हर्समध्ये भारताने १३ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या