Death: सिगारेट प्यायल्याने दरवर्षी तब्बल इतक्या लोकांचा होता मृत्यू, आकडा ऐकून व्हाल हैराण

नवी दिल्ली: देशाची राजधानी आणि त्याजवळील आसपासच्या क्षेत्रात प्रदूषणाने लोकांचे जगणे कठीण केले आहे. लोकांना विषारी हवेत श्वास घेणे कठीण झाले आहे. मुलांसाठी तसेच वयस्कर लोकांसाठी ही विषारी हवा जणू मृ्त्यूचे आमंत्रणच आहे. प्रदूषण वाढवण्यात सिगारेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे.


तुम्हाला ऐकून धक्का बसेल की सिगारेट केवळ वाढते प्रदूषणासाठी कारणीभूत नाही आहे तर यामुळे लोक आपला जीवही गमावत आहेत. WHOच्या रिपोर्टनुसार सिगारेटमुळे दररोज तब्बल हजारोंच्या संख्येने मृत्यू होतात.



काय म्हणतो रिपोर्ट?


तंबाखूचे सेवन करणारे अर्धे लोक यामुळे आपला जीव गमावतात. तंबाखूमुळे दरवर्षी तब्बल ८० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यामुत १३ लाख लोक असे आहेत जे स्वत:सिगारेट ओढत नाहीत मात्र इतर लोकांच्या सिगारेटच्या धुरामुळे यांचा मृत्यू होतो.



सर्वाधिक पुरुष करतात तंबाखूचे सेवन


जगभरात एकूण तंबाखू खाण्याऱ्यांची संख्या १.३ अब्ज आहे. यातील ८० टक्के लोकसंख्या निम्न आणि मध्यम वर्गातील देशांची आङे. २०२०मध्ये जगातील २२.३ टक्के लोकसंख्येने तंबाखूचा वापर करते यात ३६.७ टक्के पुरुष आणि ७.८ टक्के महिला आहेत. तंबाखू महामारीपासून बचावासाठी WHOच्या सदस्य देशांनी २००३मध्ये WHO फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन टोबॅको कंट्रोलला वापरले आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा