Death: सिगारेट प्यायल्याने दरवर्षी तब्बल इतक्या लोकांचा होता मृत्यू, आकडा ऐकून व्हाल हैराण

नवी दिल्ली: देशाची राजधानी आणि त्याजवळील आसपासच्या क्षेत्रात प्रदूषणाने लोकांचे जगणे कठीण केले आहे. लोकांना विषारी हवेत श्वास घेणे कठीण झाले आहे. मुलांसाठी तसेच वयस्कर लोकांसाठी ही विषारी हवा जणू मृ्त्यूचे आमंत्रणच आहे. प्रदूषण वाढवण्यात सिगारेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे.


तुम्हाला ऐकून धक्का बसेल की सिगारेट केवळ वाढते प्रदूषणासाठी कारणीभूत नाही आहे तर यामुळे लोक आपला जीवही गमावत आहेत. WHOच्या रिपोर्टनुसार सिगारेटमुळे दररोज तब्बल हजारोंच्या संख्येने मृत्यू होतात.



काय म्हणतो रिपोर्ट?


तंबाखूचे सेवन करणारे अर्धे लोक यामुळे आपला जीव गमावतात. तंबाखूमुळे दरवर्षी तब्बल ८० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यामुत १३ लाख लोक असे आहेत जे स्वत:सिगारेट ओढत नाहीत मात्र इतर लोकांच्या सिगारेटच्या धुरामुळे यांचा मृत्यू होतो.



सर्वाधिक पुरुष करतात तंबाखूचे सेवन


जगभरात एकूण तंबाखू खाण्याऱ्यांची संख्या १.३ अब्ज आहे. यातील ८० टक्के लोकसंख्या निम्न आणि मध्यम वर्गातील देशांची आङे. २०२०मध्ये जगातील २२.३ टक्के लोकसंख्येने तंबाखूचा वापर करते यात ३६.७ टक्के पुरुष आणि ७.८ टक्के महिला आहेत. तंबाखू महामारीपासून बचावासाठी WHOच्या सदस्य देशांनी २००३मध्ये WHO फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन टोबॅको कंट्रोलला वापरले आहे.

Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची