Death: सिगारेट प्यायल्याने दरवर्षी तब्बल इतक्या लोकांचा होता मृत्यू, आकडा ऐकून व्हाल हैराण

नवी दिल्ली: देशाची राजधानी आणि त्याजवळील आसपासच्या क्षेत्रात प्रदूषणाने लोकांचे जगणे कठीण केले आहे. लोकांना विषारी हवेत श्वास घेणे कठीण झाले आहे. मुलांसाठी तसेच वयस्कर लोकांसाठी ही विषारी हवा जणू मृ्त्यूचे आमंत्रणच आहे. प्रदूषण वाढवण्यात सिगारेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे.


तुम्हाला ऐकून धक्का बसेल की सिगारेट केवळ वाढते प्रदूषणासाठी कारणीभूत नाही आहे तर यामुळे लोक आपला जीवही गमावत आहेत. WHOच्या रिपोर्टनुसार सिगारेटमुळे दररोज तब्बल हजारोंच्या संख्येने मृत्यू होतात.



काय म्हणतो रिपोर्ट?


तंबाखूचे सेवन करणारे अर्धे लोक यामुळे आपला जीव गमावतात. तंबाखूमुळे दरवर्षी तब्बल ८० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यामुत १३ लाख लोक असे आहेत जे स्वत:सिगारेट ओढत नाहीत मात्र इतर लोकांच्या सिगारेटच्या धुरामुळे यांचा मृत्यू होतो.



सर्वाधिक पुरुष करतात तंबाखूचे सेवन


जगभरात एकूण तंबाखू खाण्याऱ्यांची संख्या १.३ अब्ज आहे. यातील ८० टक्के लोकसंख्या निम्न आणि मध्यम वर्गातील देशांची आङे. २०२०मध्ये जगातील २२.३ टक्के लोकसंख्येने तंबाखूचा वापर करते यात ३६.७ टक्के पुरुष आणि ७.८ टक्के महिला आहेत. तंबाखू महामारीपासून बचावासाठी WHOच्या सदस्य देशांनी २००३मध्ये WHO फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन टोबॅको कंट्रोलला वापरले आहे.

Comments
Add Comment

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन

Rafale Deal: भारताची संरक्षण शक्ती वाढणार; फ्रान्सकडून करणार १०० पेक्षा अधिक राफेल खरेदी

नवी दिल्ली: शत्रुराष्ट्रांच्या कोणत्याही आक्रमक हालचालींना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार

पाकिस्तानी तुरुंगात मृतावस्थेत आढळलेल्या एका भारतीय मच्छिमाराचा मृतदेह भारतात आणण्यात आला. त्याचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्या?

दिल्ली: गेल्या महिन्यात पाकिस्तानी तुरुंगात मृतावस्थेत आढळलेल्या एका भारतीय मच्छिमाराचा मृतदेह भारतात