Babar Azam: विश्वचषकातील पाकिस्तानच्या कामगिरीनंतर कर्णधारपद सोडणार बाबर?

मुंबई: पाकिस्तानचा(pakistan)3 संघ विश्वचषक २०२३मधून(world cup 2023) बाहेर जाला आहे. सेमीफायनलमध्ये खेळण्याच्या त्यांच्या आशा शनिवारी इंग्लंडविरुद्ध टॉस हरण्यासोबतच संपल्या होत्या. पाकिस्तानच्या संघाला ९ सामन्यात आज ४ विजयांसह मायदेशी परतत आहेत.


या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने सुरूवातीचे दोन सामने जिंकत चांगली सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांची ट्रेन रूळावरून घसरली. या स्पर्धेत जेव्हा पाकिस्तानने एकामागोमाग एक सामने गमावले जेव्हा बाबरच्या हातून कर्णधारपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता जेव्हा पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हानच संपले आहे त्यामुळे सर्वाधिक चर्चा संघाच्या नेतृत्व परिवर्तनाची होत आहे.



बाबर स्वत: कर्णधारपद सोडणार नाही


पीटीआयशी बोलाताना पीसीबीच्या एका सूत्रांनी सांगितले, बाबरने याआधी आपल्या सहकारी खेळाडूंशी बातचीत केली आहे. अनेक खेळाडूंनी त्याला स्वत:हून पद न सोडण्याचा सल्ला दिला आहे. विश्वचषकात सेमीफायनलमध्ये जागा बनवू न शकल्याने संघासोबत माघारी परतण्याने निश्चितच बाबरवर कारवाई होऊ शकते. मात्र तो स्वत: कर्णधारपद सोडणार नाही.



२०१९मध्ये कर्णधार बाबर बनला होता कर्णधार


बाबरने २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या वनडे संघाची कमान सांभाळली होती. त्याला सरफराज खानच्या जागी रिप्लेस करण्यात आले होते. यानंतर २०२१मध्ये त्याला कसोटी कर्णधारपद मिळाले. टी-२० वर्ल्डकप २०२२मध्ये त्याने आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचवले होते.

Comments
Add Comment

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत