महिलांच्या शरीरात असे काय वेगळे असते की ज्यामुळे त्यांना दाढी आणि मिशी येत नाही? घ्या जाणून

मुंबई: मनुष्य जीव हा इतर प्राण्यांच्या तुलनेत विशेष आहे. त्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे,समजण्याची ताकद आहे. तसेच कोणत्याही विषयावर आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. हे गुण प्रत्येक मनुष्यामध्ये असतात. मात्र देवाने महिला आणि पुरुषांच्या शरीरात असे काही बदल केले आहेत जे दोघांमध्ये वेगवेगळे आहेत. तुमच्या डोक्यात आता असा सवाल आला असेल की जसे पुरुषांच्या चेहऱ्यावर दाढी असते तसे महिलांना का नसते. महिलाही एक माणूस आहे मग त्यांना मिशी का येत नाही जाणून घेऊया...



काय आहे कारण?


पुरुषांमध्ये डाय हायड्रोटेस्टोस्टीरॉन नावाचे एन्झाईम असते ज्यामुळे त्यांचे हेअर फॉलिकल उत्तेजित होतात आणि त्यांना दाढी येते. महिलांमध्ये हे एन्झाईम आढळत नाही. महिलांच्या यौन ग्रंथी एस्ट्रोजन नावाचे हार्मोन निर्माण करतात. एस्ट्रोजनमुळे मुलींच्या शरीरात बदल होतात. त्यानंतर ती मुलगी किशोरावस्थेमध्ये प्रवेश करते. महिलांमध्ये सेक्स हार्मोन पुरुष हार्मोनच्या उलट काम करतात. महिलांच्या शरीरात मेल हार्मोन वाढल्यास अथवा फीमेल हार्मोन कमी झाल्यास दोन्ही हार्मोनमधील बॅलन्स बिघडतो. या कारणामुळे नको त्या जागेवर केस उगवतात.



पुरुषांमध्येही दिसतात बदल


PCOS (पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम), PCOD (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज) आणि हार्मोनल असंतुलन अशी काही कारणे आहेत ज्यामुळे महिलांना केस येत नाही. तसेच एंड्रोजन नावाचे हार्मोन पुरुषांमध्ये दाढी-मिशी येण्याचे कारण बनतात. यामुळे शरीरात काही बदल होतात.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र