IRCTC: डिसेंबरमध्ये अंदमान फिरण्याची जबरदस्त संधी, कमी पैशात IRCTC तुम्हाला देतेय हे पॅकेज

मुंबई: थंडीत तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी आयआरसीटीचे हे पॅकेज जबरदस्त आहे. आयआरसीटीसी एक स्पेशल हॉलिडे पॅकेज AMAZING ANDAMAN EX DELHI घेऊन आले आहे. यात तुम्ही दिल्ली-अंदमान असा मस्त प्रवास करू शकता. या पॅकेजमध्ये तुम्हाला ५ रात्री आणि ६ दिवसांत अंदमान फिरण्याची संधी आहे. हे पॅकेज १२ डिसेंबर २०२३ आणि १५ जानेवरी २०२४ या तारखांसाठी बुक करू शकता.



कुठे कुठे फिरू शकता?


हॉलिडे पॅकेजमध्ये तुम्ही अंदमानमध्ये पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील, नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप आणि नॉर्थ बे आयलँड या ठिकाणी फिरू शकता. या पॅकेजमध्ये तुम्हाला दिल्लीवरून फ्लाईट दिली जाईल. दिल्लीवरून पोर्ट ब्लेअरसाठी फ्लाईट रवाना होईल. त्यानंतर पुन्हा दिल्लीत येऊन ही ट्रिप संपेल.





आयआरसीटीसीच्या या पॅकेजसाठी प्रति व्यक्ती किंमत ७०,९९० रूपये इतकी आहे. याशिवाय तुम्ही आयआरसीटीसीच्या टूरिझम पोर्टलवर जाऊनही भेट देऊ शकता. याशिवाय जर तुमच्याकडे ०-२ वर्षांपर्यंतचे मूल आहे त्यासाठीचेही पैसे तुम्हाला बुकिंगदरम्यान द्यावे लागतील. हे पॅकेज सिंगल, डबल आणि ट्रिपल ऑक्युपसीमध्ये बुक केले जाऊ शकते. हे पॅकेज ३० लोकांच्या बुकिंगसाठी आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या

Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेला निसर्गाचा 'ब्रेक'! मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे यात्रा स्थगित; ३६ तासांचा हाय अलर्ट

कटरा : उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, याचा मोठा फटका माता

वाहतुकीच्या नियमाचे एका वर्षात पाच वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, रस्ते

योग, आयुर्वेद अन् ॲलोपॅथीचा संगम

गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते 'हायब्रिड' पतंजली रुग्णालयाचे उद्घाटन  हरिद्वार  : भारताच्या आरोग्य क्षेत्रात