मुंबई: आयआरसीटीसीने सध्या फिरण्यासाठी शानदार पॅकेज आणत आहे. यातच आयआरसीटीसी एकापेक्षा एक बढिया टूर पॅकेज आणत आहे. यात तुम्हाला पूर्वोत्तर राज्यांमध्ये फिरण्याची संधी मिळू शकते.
आयआरसीटीसीने पूर्वोत्तरमध्ये फिरण्यासाठी खास पॅकेज आणले आहे. यात तुम्हाला रेल्वेने आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये फिरवले जाणार आहे. यासाठी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडावी लागेल. हे पॅकेज १४ रात्री आणि १५ दिवसांचे आहे. यात एसी१, एसी २, एसी ३ असे श्रेणी असती. या रेल्वेमध्ये २०४ पर्यटक प्रवास करू शकतात.
पूर्वोत्तर टूर पॅकेजमध्ये आसामच्या गुवाहाटी, शिवसागर, जोरहाट आणि काझीरंगा, त्रिपुराचे उनाकोटी, आगरतळा आणि उदयपूर, नागालँडचे दीमापूर आणि कोहिमा तसेच मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजी येथे फिरवले जाणार आहे.यासाठी इच्छुक प्रवासी www.irctctourism.com वरून ऑनलाईन बुकिंग करू शकता.
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग अशी ओळख मिरवणाऱ्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर १७…
मेघना साने दोन एप्रिलला जागतिक ऑटिझम दिन होता. ऑटिझम म्हणजे नेमके काय याबद्दल मला कुतूहल…
अंजली पोतदार आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून तिच्यावर अस्तित्वात असलेल्या…
सुरक्षा घोसाळकर आपल्या संस्कृतीमध्ये अग्नी पूजा हा अतिशय महत्त्वाचा संस्कार मानला जातो. त्यामुळे अग्नीचे पावित्र्य…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये १८ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी २००८मध्ये जगातील सर्वात…