Northeast मध्ये फिरण्याचा प्लान करताय तर IRCTCने आणले जबरदस्त पॅकेज

  165

मुंबई: आयआरसीटीसीने सध्या फिरण्यासाठी शानदार पॅकेज आणत आहे. यातच आयआरसीटीसी एकापेक्षा एक बढिया टूर पॅकेज आणत आहे. यात तुम्हाला पूर्वोत्तर राज्यांमध्ये फिरण्याची संधी मिळू शकते.



आयआरसीटीसी पूर्वोत्तर टूर पॅकेज


आयआरसीटीसीने पूर्वोत्तरमध्ये फिरण्यासाठी खास पॅकेज आणले आहे. यात तुम्हाला रेल्वेने आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये फिरवले जाणार आहे. यासाठी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडावी लागेल. हे पॅकेज १४ रात्री आणि १५ दिवसांचे आहे. यात एसी१, एसी २, एसी ३ असे श्रेणी असती. या रेल्वेमध्ये २०४ पर्यटक प्रवास करू शकतात.


पूर्वोत्तर टूर पॅकेजमध्ये आसामच्या गुवाहाटी, शिवसागर, जोरहाट आणि काझीरंगा, त्रिपुराचे उनाकोटी, आगरतळा आणि उदयपूर, नागालँडचे दीमापूर आणि कोहिमा तसेच मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजी येथे फिरवले जाणार आहे.यासाठी इच्छुक प्रवासी www.irctctourism.com वरून ऑनलाईन बुकिंग करू शकता.

Comments
Add Comment

प्रहार आरबीआय रेपो दर विश्लेषण: रेपो दर घटला पण अर्थव्यवस्थेचे काय ? वाचा अर्थतज्ज्ञांची मते.....

प्रतिनिधी: आज रेपो दरात घट झाल्यानंतर बाजाराने उत्सव साजरा केला. विशेषतः रेपो दरात ०.५० टक्के अनपेक्षित कपात

Stock Market: रेपो दर कपातीचे बाजाराकडून 'बुल' स्वागत सेन्सेक्सची ८४५ तर निफ्टीची २७४ अंकाने उसळी !

प्रतिनिधी: आरबीआयच्या रेपो दरात कपात करण्याचा निर्णयाचे स्वागत शेअर बाजाराने जोरात सुरू केले आहे. आरबीआयच्या २५

मोठी बातमी RBI News: रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात सर्वसामान्यांचे कर्जाचे होणार स्वस्त,११ महिने पुरेल इतके विदेशी चलनसाठा

प्रतिनिधी: आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडींचे कामगार मंत्र्यांना साकडे

मुंबई : विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे सविस्तर निवेदन महाराष्ट्र

मध्य रेल्वेच्या 'गो ग्रीन' उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई :मध्य रेल्वेने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी दृढ

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश मुंबई:आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या