मुंबई: आयआरसीटीसीने सध्या फिरण्यासाठी शानदार पॅकेज आणत आहे. यातच आयआरसीटीसी एकापेक्षा एक बढिया टूर पॅकेज आणत आहे. यात तुम्हाला पूर्वोत्तर राज्यांमध्ये फिरण्याची संधी मिळू शकते.
आयआरसीटीसीने पूर्वोत्तरमध्ये फिरण्यासाठी खास पॅकेज आणले आहे. यात तुम्हाला रेल्वेने आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये फिरवले जाणार आहे. यासाठी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडावी लागेल. हे पॅकेज १४ रात्री आणि १५ दिवसांचे आहे. यात एसी१, एसी २, एसी ३ असे श्रेणी असती. या रेल्वेमध्ये २०४ पर्यटक प्रवास करू शकतात.
पूर्वोत्तर टूर पॅकेजमध्ये आसामच्या गुवाहाटी, शिवसागर, जोरहाट आणि काझीरंगा, त्रिपुराचे उनाकोटी, आगरतळा आणि उदयपूर, नागालँडचे दीमापूर आणि कोहिमा तसेच मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजी येथे फिरवले जाणार आहे.यासाठी इच्छुक प्रवासी www.irctctourism.com वरून ऑनलाईन बुकिंग करू शकता.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…