Jio World Plaza : मुंबईत सुरू झाले जिओ वर्ल्ड प्लाझा, टॉप ब्रँड्स आणि बरंच काही...

मुंबई: रिलायन्स रिटेलने मंगळवारी मुंबईत जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्धाटनाची घोषणा केली आहे. येथे टॉप अँड रिटेल फॅशन आणि एंटरटेनमेंट एक्सपिरियन्सचा अनुभव मिळू शकतो. मुंबईच्या बीकेसी स्थित या प्लाझाचे दरवाजे सामान्य माणसांसाठी १ नोव्हेंबरपासून खुले होणार आहे. हा प्लाझा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, द डिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डनशी संबंधित आहे.


लाँचबाबत बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची डायरेक्टर इशा अंबानीने सांगितले की जिओ वर्ल्ड प्लाझाचा हेतू जगातील बेस्ट ब्रँड्सना भारतात आणण्यासोबतच भारताच्या टॉप ब्रँड्सचे कौशल्य आणि कारगिरी सर्वांपर्यंत पोहोचवणे आहे. यामुळे रिटेलचा अनोखा अनुभव भेटेल. सोबतच चांगला ग्राहक अनुभव, उत्कृष्टता आणि नाविन्याप्रती आमची मेहनत प्रत्येक उद्योगात आम्हाला पुढे जाण्यास मदत करणार.



प्लाझाबाबत अधिक माहिती


प्लाझाला रिटेल, आराम आणि खाण्यापिण्याच्या एक्सक्लुझिव्ह हबच्या रूपात डिझाईन करण्यात आले आहे. ७,५०,००० स्क्वे फूट आणि चार मजल्यांवर पसरलेल्या या सेंटरमध्ये ६६ लक्झरी ब्रँड्स एका छताच्या खाली येणार आहेत. यात काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सही असणार आहे ज्यांची भारतात एंट्री झाली आहे. यात बॅलेंसियागा, जॉर्जिया अरमानी कॅफे, पॉट्री बार्न किड्स, सॅमसंग एक्सपिरियन्स सेंटर, EL&N कॅफे आणि रिमोवाचा समावेश आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,