Earthquake: नेपाळच्या काठमांडूमध्ये भूकंपाचे धक्के, दिल्ली-NCR पर्यंत जाणवल्या हालचाली

काठमांडू: भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपाचे हे झटके रविवारी सकाळी जाणवले. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की रविवारी नेपाळमध्ये ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला.


या भूकंपाचे केंद्रबिंदू काठमांडूपासून ५५ किमी दूर पश्चिममध्ये धाडिंगमध्ये होता. धाडिंग जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला खूप जोरात झटके जाणवले. काही लोक घरातून बाहेर आले.



दिल्ली-NCR जाणवले धक्के


आतापर्यंत या भूकंपामुळे कोणीही जखमी झाल्याचे वृ्त्त नाही. युरोपीय भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की भूंकप १३ किमी खोल होता. हा झटका बागमती आणि गडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्ये जाणवले. सोबतच भूकंपाचे झटके दिल्ली एनसीआर क्षेत्रातही जाणवले.



गेल्या रविवारीही दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले होते भूकंपाचे धक्के


एक आठवड्याआधी दिल्ली एनसीआरमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. दिल्लीसोबत नोएडा आणि गाझियाबादमध्ये धरती हलली होती. हरयाणाच्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. याआधी ३ ऑक्टोबरला राजधानी दिल्ली तसेच एनसीआरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला