Navratri : नवरात्री उत्सवासाठी राज्य सरकारच्या गाईडलाईन, घ्या जाणून

  150

मुंबई: मुंबईतील जल्लोषाचा सण म्हणजे नवरात्री. नवरात्रीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यात मोठ्या संख्येने आयोजक दांडिया तसेच गरबाचे आयोजन करत असतात. दरम्यान, या आयोजकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.


आयोजक ज्या ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन करत आहेत त्या ठिकाणी सहभागी नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा तसेच रुग्णवाहिका तैनात करणे बंधनकारक असल्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेत.


 


रास दांडिया खेळताना अनेकदा नागरिक बेभान होऊ नाचतात. त्यांना कसलेच भान राहत नाही. यामुळे अनुचित प्रकारही घडण्याची शक्यता असते. अनेकदा नाचताना हृदयावर ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. अशा दुर्देवी घटना याआधीच घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक सुविधा तसेच रुग्णवाहिका तैनात करण्याचे निर्देश दिलेत.


 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या