Navratri : नवरात्री उत्सवासाठी राज्य सरकारच्या गाईडलाईन, घ्या जाणून

मुंबई: मुंबईतील जल्लोषाचा सण म्हणजे नवरात्री. नवरात्रीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यात मोठ्या संख्येने आयोजक दांडिया तसेच गरबाचे आयोजन करत असतात. दरम्यान, या आयोजकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.


आयोजक ज्या ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन करत आहेत त्या ठिकाणी सहभागी नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा तसेच रुग्णवाहिका तैनात करणे बंधनकारक असल्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेत.


 


रास दांडिया खेळताना अनेकदा नागरिक बेभान होऊ नाचतात. त्यांना कसलेच भान राहत नाही. यामुळे अनुचित प्रकारही घडण्याची शक्यता असते. अनेकदा नाचताना हृदयावर ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. अशा दुर्देवी घटना याआधीच घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक सुविधा तसेच रुग्णवाहिका तैनात करण्याचे निर्देश दिलेत.


 
Comments
Add Comment

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी