Navratri : नवरात्री उत्सवासाठी राज्य सरकारच्या गाईडलाईन, घ्या जाणून

मुंबई: मुंबईतील जल्लोषाचा सण म्हणजे नवरात्री. नवरात्रीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यात मोठ्या संख्येने आयोजक दांडिया तसेच गरबाचे आयोजन करत असतात. दरम्यान, या आयोजकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.


आयोजक ज्या ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन करत आहेत त्या ठिकाणी सहभागी नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा तसेच रुग्णवाहिका तैनात करणे बंधनकारक असल्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेत.


 


रास दांडिया खेळताना अनेकदा नागरिक बेभान होऊ नाचतात. त्यांना कसलेच भान राहत नाही. यामुळे अनुचित प्रकारही घडण्याची शक्यता असते. अनेकदा नाचताना हृदयावर ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. अशा दुर्देवी घटना याआधीच घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक सुविधा तसेच रुग्णवाहिका तैनात करण्याचे निर्देश दिलेत.


 
Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित

RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी