Cylinder Price : महागाईचा झटका, २०९ रूपयांनी महाग झाला व्यवसायिक सिलेंडर

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्याची सुरूवात महागाईच्या झटक्यानी झाली आहे. खरंतर, १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलेंडरचे(LPG cylinder) दर वाढले आहेत. तेल मार्केटिंग कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आणि यानुसार १९ किलोच्या सिलेंडरमध्ये २०९ रूपयांनी वाढ झाली आहे.



दिल्लीत आता इतकी आहे एका सिलेंडरची किंमत


ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, दसरा असे सण येत आहे आणि त्याआधीच तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यवसायिक एलजीपी गॅस सिलेंडरचे दर वाढवले आहेत. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ताज्या २०९ रूपयांच्या वाढीसह नवी दिल्लीत आता १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यवसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती आता १७३१.५० रूपये इतक्या झाल्या आहेत. याआधी १ सप्टेंबरपासून व्यवसायिक एलपीजी सिंलेंडरच्या किंमतीत १५७ रूपयांची घट झाली होती.



कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत आहेत हे दर


सप्टेंबरमध्ये व्यवसायक गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्यानंतर याची किंमत १५२२ रूपये इतकी झाली होती. १ ऑक्टोबर २०२३ पासून दिल्लीशिवाय इतर महानगरांबाबत बोलायचे झाल्यास कोलकातामध्ये १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १६३६ रूपये नाही तर आता १८३९.५० इतकी झाली आहे. तर मुंबईत याची किंमत १४८२ रूपयांवरून वाढून १६८४ रूपये इतकी झाली आहे. तर चेन्नईत याची किंमत १८९८ रूपये झाली आहे.

Comments
Add Comment

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०

Patna High Court: बिहार विधानसभा अध्यक्षांसह ४२ आमदारांना हायकोर्टाची नोटीस

- निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप बिहारच्या राजकारणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली

चोरीला गेलेले फोन मिळणार परत, दिल्ली पोलिसांचे मिशन रीकनेक्ट ३.० नेमकं आहे तरी काय?

दिल्ली: दिल्लीमध्ये मोबाईल फोन चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये, दिल्ली पोलिसांच्या ट्रान्सपोर्ट रेंजने मिशन