G-20 Summit : भारताचे जी-२० अध्यक्षपद आव्हानात्मक होते - परराष्ट्र मंत्री

indनवी दिल्ली: भारतात नुकतीच पार पडलेली जी-२० परिषद(g-20 summit) ही आव्हानात्मक होती असे विधान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. त्यांनी यामागचे कारणही सांगितले. यामागे पूर्व-पश्चिम ध्रुवीकरण आणि उत्तर-दक्षिण विभाजनामुळे झाले. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये इंडिया-यूएन फॉर ग्लोबल साऊथ: डिलीव्हरिंग फॉर डेव्हलपमेंटमध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षता आणि नवी दिल्लीत आयोजित झालेल्या जी-२० शिखर परिषदेबाबत विधान केले.


परराष्ट्र मंत्री म्हणाले, भारत जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून ही बाब सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध होता की परिषद आपल्या मूळ अजेंड्यावर कायम राहील. न्यूयॉर्कमध्ये अनेक प्रमुख देशांच्या नेत्यांना संबोधित करताना जयशंकर म्हणाले, तुमची उपस्थिती आमच्यासाठी नक्कीच गरजेची आहे. तुम्हाला भारताबद्दल काय वाटते त्याच भावना व्यक्त करतात. आपण नवी दिल्लीत झालेल्या जी-२० बैठकीच्या काही आठवड्यानंतर भेटत आहोत. ही परिषद एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या थीमवर झाले होते.



अजेंड्यावर परतणे गरजेचे


जयशंकर पुढे म्हणाले, जी-२०हे एक आव्हानात्मक शिखर परिषद होती. असे यासाठी म्हणत आहोत कारण आम्हाला पूर्व-पश्चिम ध्रुवीकरणासह उत्तर-दक्षिण विभाजनाचा सामना करावा लागला. परराष्ट्र मंत्र्यांनी जोर देत म्हटले की भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० शिखर परिषदेतील मूळ अजेंडा जागतिक वाढ आणि विकास हे राहिले आहे.

Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण