Wheat Price: गव्हाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचे पाऊल

नवी दिल्ली : गहूचे दर सातत्याने वाढत आहे. विधानसभा निवडणुकीआधी गव्हाच्या किंमतीमध्ये उसळी आल्यानंतर सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. किंमतीमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने गव्हाची स्टॉक लिमिट ३ हजाराहून घटवून २ हजार टन करण्याची घोषणा केली आहे. सरकारचा हा निर्णय तातडीने लागू होणार आहे.


या निर्णयाची घोषणा करताना खाद्य सचिव संजीव चोपडा म्हणाले, सध्याचे वाढते दर पाहता आम्ही स्टॉकचे समीक्षण केले आणि आज १४ सप्टेंबर २०२३ पासून व्यापारी, घाऊक विक्रेता आणि मोठ्या चेन रिटेलर्ससाठी स्टॉक लिमिटची सीमा घटवून २ हजार टन केली आहे. याआधी १२ जून २०२३ला सरकारने गहू व्यापाऱ्यांना मार्च २०२४ पर्यंत ३ हजार टन गहू स्टॉक करण्याची परवानगी दिली होती. ती आता घटवून २ हजार टन केली आहे.


गेल्या एका महिन्यात वायदा बाजारात गहूच्या किंमतीमध्ये चार टक्के उसळी पाहायला मिळाली. गव्हाचे दर वाढू २५५० रूपये प्रति क्विंटल झाले आहे. खाद्य सचिव म्हणाले देशांत गव्हची पुरेशी उपलब्धता आहे मात्र असे वाटत आहे की काही लोक आर्टिफिशियल पद्धतीने गव्हाची कमतरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Comments
Add Comment

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील