G-20 Summit : ही आहे २१व्या शतकातील भारताची ताकद, जगाला खास संदेश

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये दोन दिवस सुरू असलेल्या जी-२० परिषदेला ९ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी सदस्य देशांमध्ये आर्थिक सहकार्याच्या मुद्दयावर चर्चा झाली आणि काही निर्णय घेतले गेले. हे निर्णय भारताच्या ताकदीची जाणीव करून देतात की आता आम्ही निर्णय घेण्यासाठी आणि ते राबवण्यासाठी सक्षम आहोत.


यावेळी भारताने युक्रेन युद्धाबाबतच्या मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत मांडताना म्हटले की २१व्या शतकात युद्धासाठी कोणतीही जागा नाही. आपल्याला एकमेकांच्या सहाय्याने पुढे जात वसुधैव कुटुंबकमची भावना साकार करायची आहे.



भारताने काय म्हटले


भारताने पश्चिमेकडील देशांना म्हटले की युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमक भूमिकेवर जर आपण या परिषदेत नरमाईची भूमिका घेतली तर जी-२०च्या माध्यमातून मदत मिळेल. यावरून असेही संकेत मिळतात की जर भारत देश एखादा पर्याय शोधण्यास असमर्थ असता तर यामुळे केवळtw शिखर परिषद अयशस्वीच होण्याची जोखीम नव्हती तर एक वैकल्पिक आंतरराष्ट्रीय शक्ती बनण्याच्या चीनच्या प्रयत्नांना आणखी वेग मिळाला असता. पश्चिम देशांना सांगितले की जर यात नरमाईची भूमिका असेल तर केवळ धोका टाळताच येणार नाही तर रचनात्मक पद्धतीने पुढे जाऊ शकतो.



आफ्रिकन संघाला स्थायी सदस्यत्व


जी-२० शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी आफ्रिकन संघाला स्थायी सदस्याच्या रूपात सामील करणे हे सगळ्यात मोठे यश होते.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे