G-20 Summit : ही आहे २१व्या शतकातील भारताची ताकद, जगाला खास संदेश

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये दोन दिवस सुरू असलेल्या जी-२० परिषदेला ९ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी सदस्य देशांमध्ये आर्थिक सहकार्याच्या मुद्दयावर चर्चा झाली आणि काही निर्णय घेतले गेले. हे निर्णय भारताच्या ताकदीची जाणीव करून देतात की आता आम्ही निर्णय घेण्यासाठी आणि ते राबवण्यासाठी सक्षम आहोत.


यावेळी भारताने युक्रेन युद्धाबाबतच्या मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत मांडताना म्हटले की २१व्या शतकात युद्धासाठी कोणतीही जागा नाही. आपल्याला एकमेकांच्या सहाय्याने पुढे जात वसुधैव कुटुंबकमची भावना साकार करायची आहे.



भारताने काय म्हटले


भारताने पश्चिमेकडील देशांना म्हटले की युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमक भूमिकेवर जर आपण या परिषदेत नरमाईची भूमिका घेतली तर जी-२०च्या माध्यमातून मदत मिळेल. यावरून असेही संकेत मिळतात की जर भारत देश एखादा पर्याय शोधण्यास असमर्थ असता तर यामुळे केवळtw शिखर परिषद अयशस्वीच होण्याची जोखीम नव्हती तर एक वैकल्पिक आंतरराष्ट्रीय शक्ती बनण्याच्या चीनच्या प्रयत्नांना आणखी वेग मिळाला असता. पश्चिम देशांना सांगितले की जर यात नरमाईची भूमिका असेल तर केवळ धोका टाळताच येणार नाही तर रचनात्मक पद्धतीने पुढे जाऊ शकतो.



आफ्रिकन संघाला स्थायी सदस्यत्व


जी-२० शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी आफ्रिकन संघाला स्थायी सदस्याच्या रूपात सामील करणे हे सगळ्यात मोठे यश होते.

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर