G-20 Summit : ही आहे २१व्या शतकातील भारताची ताकद, जगाला खास संदेश

  187

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये दोन दिवस सुरू असलेल्या जी-२० परिषदेला ९ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी सदस्य देशांमध्ये आर्थिक सहकार्याच्या मुद्दयावर चर्चा झाली आणि काही निर्णय घेतले गेले. हे निर्णय भारताच्या ताकदीची जाणीव करून देतात की आता आम्ही निर्णय घेण्यासाठी आणि ते राबवण्यासाठी सक्षम आहोत.


यावेळी भारताने युक्रेन युद्धाबाबतच्या मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत मांडताना म्हटले की २१व्या शतकात युद्धासाठी कोणतीही जागा नाही. आपल्याला एकमेकांच्या सहाय्याने पुढे जात वसुधैव कुटुंबकमची भावना साकार करायची आहे.



भारताने काय म्हटले


भारताने पश्चिमेकडील देशांना म्हटले की युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमक भूमिकेवर जर आपण या परिषदेत नरमाईची भूमिका घेतली तर जी-२०च्या माध्यमातून मदत मिळेल. यावरून असेही संकेत मिळतात की जर भारत देश एखादा पर्याय शोधण्यास असमर्थ असता तर यामुळे केवळtw शिखर परिषद अयशस्वीच होण्याची जोखीम नव्हती तर एक वैकल्पिक आंतरराष्ट्रीय शक्ती बनण्याच्या चीनच्या प्रयत्नांना आणखी वेग मिळाला असता. पश्चिम देशांना सांगितले की जर यात नरमाईची भूमिका असेल तर केवळ धोका टाळताच येणार नाही तर रचनात्मक पद्धतीने पुढे जाऊ शकतो.



आफ्रिकन संघाला स्थायी सदस्यत्व


जी-२० शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी आफ्रिकन संघाला स्थायी सदस्याच्या रूपात सामील करणे हे सगळ्यात मोठे यश होते.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके