Local trains news : पाऊस पडला आणि लोकल्स अडल्या!

वेळापत्रक कोलमडले


मुंबई : आज राज्यभरात दहीहंडीचा (Dahi handi) उत्सव जोरदार साजरा होत आहे. त्यात अनेक दिवस रजेवर गेलेल्या पावसानेही (Mumbai Rain) हजेरी लावली आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना लोकल ट्रेन्सने (Local trains) मात्र निराशा केली आहे. पावसामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. या लोकल्स १५ ते २० मिनीटे उशीरा धावत आहेत. काही लोकल कॅन्सल करण्यात आल्या आहेत, तर काही वेळेच्या मागे - पुढे धावत आहेत. काही काही ठिकाणी तर अनाउंसमेंटच होत नाही, अशी स्थिती स्थानकांवर आहे.


आज दहीहंडीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कामावर जाणार्‍यांची तितकी गर्दी नसली तरी अशासकीय कर्मचारी रेल्वे स्थानकांवर अडकले आहेत. अनेकजण दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी घराबाहेर तर निघाले मात्र ट्रेन्स उशीरा धावत असल्याने त्यांचा उत्साह काही प्रमाणात मावळतो आहे. दरवेळेस पावसामुळे अडणार्‍या या लोकल ट्रेन्स यावेळेसही मुंबईकरांच्या निराशेला कारणीभूत ठरत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम