मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीचा (INDIA Alliance Meeting) आज दुसरा आणि अखेरचा दिवस असताना राहुल गांधी अखेरचे सत्र सुरू होण्याआधीच हॉटेलमधून बाहेर पडले. ते कुठे गेले? कोणत्या कामासाठी गेले? हे कुणालाही माहिती नव्हते. तसेच ते इंडिया आघाडीच्या बैठकीतून अचानक असे निघून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण देखील आले होते. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा हॉटेलमध्ये आल्याने आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.
ब-याच गदारोळानंतर ते माहिममधील बनाजी क्लिनिकला गेले असल्याचे समोर आले. ते डोळे तपासायला गेले असल्याचे देखील सांगण्यात आले. त्याचबरोबर ते गावदेवीला देखील गेले असल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने राहुल गांधी पुन्हा हॉटेलवर परत देखील आले. मात्र यामागे काहीतरी नाराजीचा सूर असावा, असा तर्क आता लावण्यात येत आहे.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…