BRICS: आगामी काळात भारत जगाच्या विकासाचे इंजिन बनेल – पंतप्रधान मोदी

Share

जोहान्सबर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) मंगळवारी सांगितले की आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था (economy) आहे आणि लवकरच भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे. ते दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स (brics business forum leaders) चर्चेत बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्याच्या घडीला कोरोना महामारी, तणाव आणि वादांमध्ये संपूर्ण जग हे आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत. अशा वेळेस ब्रिक्स देशांची महत्त्वपूर्ण आहे. जागतिक स्तरावर इतकी उलथापालथ होत असताना भारत आज जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत ५ ट्र्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनणार आहे.

 

आगामी काळात भारत हे जगाच्या विकासाचे इंजिन बनेल. कारण भारताने आपात्कालीन तसेच कठीण काळाला आर्थिक सुधारणेच्या संधीमध्ये रूपांतरित केले आहे. आज भारतात एका क्लिकने कोट्यावधी लोकांना डायरेक्ट बेनिटिफ ट्रान्सफर केले जातात.

पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स बिझनेस फोरमला संबोधित करताना सांगितले, गेल्या ९ वर्षआंत लोकांचे उत्पन्न तीन पटीने वाढले आहे. यासोबतच भारताच्या आर्थिक विकासात महिलांचे योदान अधिक आहे. भारताकडे जगातील तिसरा सगळ्यात मोठा स्टार्टअप पारिस्थितीकी तंत्र आहे. देशात १००हून अधिक युनिकॉर्न आहेत.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago