BRICS: आगामी काळात भारत जगाच्या विकासाचे इंजिन बनेल - पंतप्रधान मोदी

जोहान्सबर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) मंगळवारी सांगितले की आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था (economy) आहे आणि लवकरच भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे. ते दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स (brics business forum leaders) चर्चेत बोलत होते.


पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्याच्या घडीला कोरोना महामारी, तणाव आणि वादांमध्ये संपूर्ण जग हे आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत. अशा वेळेस ब्रिक्स देशांची महत्त्वपूर्ण आहे. जागतिक स्तरावर इतकी उलथापालथ होत असताना भारत आज जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत ५ ट्र्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनणार आहे.


 


आगामी काळात भारत हे जगाच्या विकासाचे इंजिन बनेल. कारण भारताने आपात्कालीन तसेच कठीण काळाला आर्थिक सुधारणेच्या संधीमध्ये रूपांतरित केले आहे. आज भारतात एका क्लिकने कोट्यावधी लोकांना डायरेक्ट बेनिटिफ ट्रान्सफर केले जातात.


पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स बिझनेस फोरमला संबोधित करताना सांगितले, गेल्या ९ वर्षआंत लोकांचे उत्पन्न तीन पटीने वाढले आहे. यासोबतच भारताच्या आर्थिक विकासात महिलांचे योदान अधिक आहे. भारताकडे जगातील तिसरा सगळ्यात मोठा स्टार्टअप पारिस्थितीकी तंत्र आहे. देशात १००हून अधिक युनिकॉर्न आहेत.

Comments
Add Comment

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे