NCP office inauguration in Thane : 'या' कारणामुळे राष्ट्रवादीचा ठाण्यातील कार्यक्रम रद्द

  225

स्वतः अजित पवार यांनी दिली माहिती...


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार पावसामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला (NCP office inauguration) उपस्थित राहण्याचा आपला नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळत आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर झाला असल्याने अजित पवार यांनी स्वतः हा कार्यक्रम रद्द केला आहे. काही दिवसांनंतर हा कार्यक्रम पुन्हा नियोजित करण्यात येईल, असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात येत आहे.


अजित पवार यांनी व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईमध्ये सगळ्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. सरकारने आवाहन केलं आहे की, कामाशिवाय कोणी घराबाहेर पडू नका, घरातच राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जेव्हा आम्हीच सर्वांना अशा प्रकारचं आवाहन करतो, तेव्हा स्वतः निघून ठाणे परिसरात येणं मला उचित वाटलं नाही. पुढे ते म्हणाले, ज्या दिवशी सरकारने कोणताही अलर्ट जाहीर केलेला नसेल, त्या दिवशी मी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करेन.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही