NCP office inauguration in Thane : 'या' कारणामुळे राष्ट्रवादीचा ठाण्यातील कार्यक्रम रद्द

स्वतः अजित पवार यांनी दिली माहिती...


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार पावसामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला (NCP office inauguration) उपस्थित राहण्याचा आपला नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळत आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर झाला असल्याने अजित पवार यांनी स्वतः हा कार्यक्रम रद्द केला आहे. काही दिवसांनंतर हा कार्यक्रम पुन्हा नियोजित करण्यात येईल, असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात येत आहे.


अजित पवार यांनी व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईमध्ये सगळ्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. सरकारने आवाहन केलं आहे की, कामाशिवाय कोणी घराबाहेर पडू नका, घरातच राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जेव्हा आम्हीच सर्वांना अशा प्रकारचं आवाहन करतो, तेव्हा स्वतः निघून ठाणे परिसरात येणं मला उचित वाटलं नाही. पुढे ते म्हणाले, ज्या दिवशी सरकारने कोणताही अलर्ट जाहीर केलेला नसेल, त्या दिवशी मी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करेन.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

एका खटक्यात दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसर साफ

चोरबाजारासह अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांवर कारवाई मुंबई :  दादर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील जागेत मागील

Mumbai Pune Expressway Traffic: तब्बल ३२ तासानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत

मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक तब्बल ३२ तासांनंतर पूर्ववत झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत