रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) लांजा तालुक्यातील आंजनारी पुल येथील वाहतूक पुर्ववत झाली आहे. जिल्हाधिकारी येऊन देवेंद्र सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सगळ्या भागाचा दौरा करून पाहणी केल्यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. तर याच मार्गावर संगमेश्वर हद्दीत बावनदी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.
रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून काहीकाळ मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पूल हा वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…