Mumbai-Goa Highway: बंद करण्यात आलेला मुंबई-गोवा महामार्ग सुरु पण....

  509

रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) लांजा तालुक्यातील आंजनारी पुल येथील वाहतूक पुर्ववत झाली आहे. जिल्हाधिकारी येऊन देवेंद्र सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सगळ्या भागाचा दौरा करून पाहणी केल्यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. तर याच मार्गावर संगमेश्वर हद्दीत बावनदी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.


रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून काहीकाळ मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पूल हा वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली