Pen snake bite: सर्प दंशाने अल्पवयीन मुलीचा मृत्यू

  169

पेण: विषारी सर्प दंशांने अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना पेण तालुक्यातील जिते गावात घडली आहे. दरम्यान, योग्य उपचार न झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.


सारा ठाकूर (वय-१२ वर्षे) हिला मंगळवारी रात्री झोपेत असताना मण्यार जातीच्या विषारी सर्पाने दंश केला. तिला तातडीने उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी करून अँटी स्नेक वेनिन इंजेक्शन दिले. तसेच यावेळी एका खासगी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरचा सल्लाही घेण्यात आला. मात्र विषाची तीव्रता अधिक असल्याने साराला अलिबाग येथे पाठविण्यात आले. यावेळी अलिबाग जिल्हा रुग्णालायत घेऊन जात असताना शासकीय १०८ नंबरच्या रुग्णवाहिके मधील ऑक्सिजन संपल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर तिला कळंबोली येथील एम. जी. एम. रुग्णालयात घेऊन जात असताना साराचा मृत्यू झाला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र