Mumbai Goa highway : पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्ग खचला!

रत्नागिरी : पहिल्याच पावसाचा जबरदस्त दणका मुंबई गोवा महामार्गाला बसला आहे. मुंबई गोवा महामार्गाचे गेल्या १०-१२ वर्षापासून चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर जागोजागी खड्डे पडतात. वडखळ ते इंदापूर दरम्यान तर अक्षरश: खड्ड्यांची चाळण होते.


अशातच आता पहिल्याच पावसात हातखंबा ते निवळी या दरम्यान मुसळधार पावसाने रस्ता खचला आहे. कालपासून रस्ता खचल्यावर देखील ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर आता यंत्रसामुग्री लावून रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरु असून या मार्गांवरून सद्यस्थितीत एकेरी वाहतूक सुरु आहे.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले