पुणे: मान्सून अद्याप राज्यात दाखल झालेला नसला तरी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, वाशिम, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.
दरम्यान, भुसावळ शहरात जोरदार वादळामुळे एका इमरातीच्या सहाव्या मजल्यावरील भिंत कोसळल्याची घटना घडली. सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले.
दुपारी बारा वाजल्या नंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी परिसरात अनेक साहित्य उडाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. तसेच शहरात आठवडा बाजार असल्याने शेतीमाल विकण्यास आलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…