नवी दिल्ली : बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्री नितिश कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्यामुळे या निर्णयावरून पाटना हायकोर्टानंतर आता दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टातही सरकारला फटकारण्यात आले आहे. न्यायमुर्ती अभय ओक आणि न्यायमुर्ती राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने या प्रकरणार सुनावणी दिली.
दरम्यान बुधवारी ही सुनावणी न्यायमुर्ती करोल यांच्यासमोर होणार होती. मात्र या प्रकरणात बिहार न्यायालयात मुख्य न्यायाधीश असताना आपण पक्षकार होतो त्यामुळे त्यांनी या प्रकरणातील सुप्रीम कोर्टातील सुनावणीस नकार दिला होता. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाला पटणा हायकोर्टाने दिलेल्या स्थगितीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दिली.
आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी १४ जुलैला होणार आहे. यावेळी बिहार सरकारने आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, या सर्व्हेचे ८० टक्के काम पूर्ण केले आहे. त्यामुळे ही बंदी उठवण्यात यावी. मात्र यावर सुप्रीम कोर्टाने हे सर्व्हेक्षण आहे की, जनगणना आहे. हे पाहिल्यानंतर या सर्व्हेवरील बंदी उठवण्यात येईल.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…