पोलीस भरती झालेल्या महिला पोलिसांची फसवणूक

  186

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात पोलीस भरतीवेळी भ्रष्टाचार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने सर्वोतोपरी काळजी घेतली होती; परंतु भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचा अनुभव निवड झालेल्या १५ महिला उमेदवारांना आला असून, कोव्हिड प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस नसल्याने अंतिम निवड यादीतून अपात्र होण्याची धमकी दाखवून जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने या १५ जणींकडून २१ हजार ५००० रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.



त्यामुळे याबाबत अलिबाग पोलिसात खंडणी स्वरुपात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय जाधव करीत आहेत.



कोव्हीड प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस नसल्याने अंतिम प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे या महिला उमेदवार भरती प्रक्रियेतून अपात्र होतील अशी भीती या १५ जणींना दाखवून रोख स्वरुपात जिल्हा रुग्णालय कार्यालयातील कर्मचारी प्रदीप ढोबाळ याने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी