आज 'राज'गर्जना कोणाच्या विरोधात रिफायनरी विरोधक की सरकारच्या?

रत्नागिरी: मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. सध्या रत्नागिरीत बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. विरोधी पक्षांकडून या रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध केला जात असताना. आज राज ठाकरे याबाबत काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. सध्या या सभेची जोरदार तयारी सुरु असून मनसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.


डिसेंबर महिन्यात कोकण दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी कोकणात जाहीर सभा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. या सभेसाठी रत्नागिरी किंवा मालवण यापैकी ठिकाणाची चाचपणी सुरू होती. अखेर रत्नागिरीत सभा घेण्याचे जाहीर करण्यात आले. पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरे यांची प्रथमच रत्नागिरीत सभा आयोजित करण्यात आल्याने उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर पक्षाचे झेंडे लावण्यात आले असून, ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत.




Comments
Add Comment

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,